शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

राज्यात क्रॉसपॅथी का?

By admin | Updated: June 2, 2016 02:24 IST

अतिरिक्त अ‍ॅण्टीबायोटिक्सचा वापर केल्याने कालांतराने विषाणू औषधांना दाद देणे बंद करतात. विषाणूंनी औषधांना दाद देणे बंद केल्यास आजार बळावून रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होतो.

मुंबई : अतिरिक्त अ‍ॅण्टीबायोटिक्सचा वापर केल्याने कालांतराने विषाणू औषधांना दाद देणे बंद करतात. विषाणूंनी औषधांना दाद देणे बंद केल्यास आजार बळावून रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होतो. आणि आजारही आवाक्याबाहेर जातो. हे टाळण्यासाठी योग्य ती औषधे योग्य त्या प्रमाणात घेणे आवश्यक आहेत. पण, राज्यात ‘क्रॉसपॅथी’ सुरु झाल्यास वाढणाऱ्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र निवासी डॉक्टर संघटनेने (मार्ड) केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. अमेरिका, युनायटेड किंगडम, कॅनडा, जपान आणि चायना या देशांमध्येही विषाणू औषधांना दाद न देण्याचे प्रमाण जास्त होत असल्याचे दिसून आले आहे. तर, देशात हे प्रमाण सर्वाधिक आहे. आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथीच्या डॉक्टरांना अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टिस करायला दिल्यास औषधांना दाद न देण्याचा धोका वाढू शकतो. या पॅथीतील डॉक्टरांना एक वर्षाचा फार्माकालॉजीचा कोर्स पूर्ण करायची अट ठेवली आहे. त्यानंतर ते अ‍ॅलोपॅथीची औषधे देऊ शकतात. हे योग्य नाही. दिल्लीमध्ये क्रॉसपॅथी करण्यास मनाई आहे. मग, राज्यात क्रॉस पॅथीच्या पॅ्रक्टिसची परवानगी का? असा सवाल मार्डने उपस्थित केला आहे.