शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

आम्हाला कोणाच्या पाठिंब्याची गरज नाही

By admin | Updated: October 5, 2014 02:10 IST

आता भाजपा महाराष्ट्रात स्वबळावर निवडणुकीच्या मैदानात उतरली आह़े आपल्या काय अपेक्षा आहेत़ तुम्हाला किती जागा जिंकू, असा विश्वास वाटतो़

प्रश्न : आता भाजपा महाराष्ट्रात स्वबळावर निवडणुकीच्या मैदानात उतरली आह़े आपल्या काय अपेक्षा आहेत़ तुम्हाला किती जागा जिंकू, असा विश्वास वाटतो़
उत्तर : भाजपा-शिवसेना युती तुटली़ शिवसेना बाहेर पडली, आम्ही हा निर्णय अनिच्छेने का होईना आता मान्य केला आह़े एका विशिष्ट अंकाभोवती महायुतीच्या जागावाटपाची चर्चा फिरत होती. शिवसेना 151 जागांचा आग्रह सोडायला तयार नव्हती; तर आमची 13क् पेक्षा कमी जागा घेण्याची तयारी नव्हती़ उमेदवारी अर्ज भरायला केवळ 24 तासांचा अवधी शिल्लक होता़ वेळ कमी होता. त्यामुळे चर्चा आणखी पुढे रेटता येणोही शक्य नव्हत़े सोबतच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय), स्वाभिमानी शेतकरी संघटना, आणि शिवसंग्राम अशा घटक पक्षांना वा:यावर सोडून जाणो बरोबर नाही, असे आमचे मत पडले. भाजपा 255 जागा आपल्या चिन्हावर लढवणार आह,े तर उर्वरित 33 जागा मित्र पक्षांसाठी सोडल्या आहेत़ पंचरंगी लढत होणार असल्याने आजची महाराष्ट्रातील स्थिती पूर्णत: वेगळी आह़े पण जनतेचा मूड भाजपाकडे आह़े त्यामुळे भाजपाने स्वबळावर 18क् आकडा पार केला तरी मला आश्चर्य वाटणार नाही़
प्रश्न : तुमचे स्वत:चे सव्रेक्षण काय म्हणते?
रुडी : कुठल्याही सव्रेक्षणाबाबत मला ठाऊक नाही़ मी कुठल्याही सव्रेक्षणावरून ठोकताळे बांधत  नाही़ पण महाराष्ट्रातील जनतेला यावेळी राज्यात एका पक्षाचे स्थिर आणि सक्षम सरकार हवे आह़े 
प्रश्न : आपल्या पक्षाचा मुद्दा काय?
रुडी : गत 15 वर्षातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या सत्ताकाळातील भ्रष्टाचार हा आमचा प्रमुख निवडणूक मुद्दा आह़े पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वसमावेशक नेतृत्वाखाली आम्ही महाराष्ट्रात भ्रष्टाचारमुक्त, विकासाभिमुख सरकार देऊ इच्छितो आणि महाराष्ट्रातील जनता योग्य भाजपाच्या रूपातील सक्षम पर्याय निवडतील, असा आम्हाला विश्वास वाटतो़
प्रश्न : शिवसेनेने मोदींच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीला पाठिंबा दिला होता. परंतु तुम्ही मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून उद्धव ठाकरे यांना का स्वीकारले नाही?
रुडी : हे संपूर्णपणो निराधार आहे. शिवसेनेसोबत झालेल्या आमच्या कोणत्याही बैठकीमध्ये  मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराबाबत कधी चर्चा झाली नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून स्वीकारण्याचा वा नाकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
 
महाराष्ट्रात भाजपा स्पष्ट बहुमत मिळवून स्वबळावर आपले सरकार स्थापन करणार असा आमचा दृढविश्वास आहे. आम्हाला सरकार स्थापण्यासाठी या किंवा त्या बाजूच्या आघाडीतील कोणत्याही पक्षांच्या पाठिंब्याची गरज पडणार नाही. 
 
सर्वत्र पंचरंगी लढती होणार असल्याने आजची महाराष्ट्रातील स्थिती पूर्णत: वेगळी आह़े पण जनतेचा मूड भाजपाच्या बाजूने आह़े त्यामुळे भाजपाने स्वबळावर 18क् चा आकडा पार केला तरी मला आश्चर्य वाटणार नाही़