शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

आम्हाला कोणाच्या पाठिंब्याची गरज नाही

By admin | Updated: October 5, 2014 02:10 IST

आता भाजपा महाराष्ट्रात स्वबळावर निवडणुकीच्या मैदानात उतरली आह़े आपल्या काय अपेक्षा आहेत़ तुम्हाला किती जागा जिंकू, असा विश्वास वाटतो़

प्रश्न : आता भाजपा महाराष्ट्रात स्वबळावर निवडणुकीच्या मैदानात उतरली आह़े आपल्या काय अपेक्षा आहेत़ तुम्हाला किती जागा जिंकू, असा विश्वास वाटतो़
उत्तर : भाजपा-शिवसेना युती तुटली़ शिवसेना बाहेर पडली, आम्ही हा निर्णय अनिच्छेने का होईना आता मान्य केला आह़े एका विशिष्ट अंकाभोवती महायुतीच्या जागावाटपाची चर्चा फिरत होती. शिवसेना 151 जागांचा आग्रह सोडायला तयार नव्हती; तर आमची 13क् पेक्षा कमी जागा घेण्याची तयारी नव्हती़ उमेदवारी अर्ज भरायला केवळ 24 तासांचा अवधी शिल्लक होता़ वेळ कमी होता. त्यामुळे चर्चा आणखी पुढे रेटता येणोही शक्य नव्हत़े सोबतच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय), स्वाभिमानी शेतकरी संघटना, आणि शिवसंग्राम अशा घटक पक्षांना वा:यावर सोडून जाणो बरोबर नाही, असे आमचे मत पडले. भाजपा 255 जागा आपल्या चिन्हावर लढवणार आह,े तर उर्वरित 33 जागा मित्र पक्षांसाठी सोडल्या आहेत़ पंचरंगी लढत होणार असल्याने आजची महाराष्ट्रातील स्थिती पूर्णत: वेगळी आह़े पण जनतेचा मूड भाजपाकडे आह़े त्यामुळे भाजपाने स्वबळावर 18क् आकडा पार केला तरी मला आश्चर्य वाटणार नाही़
प्रश्न : तुमचे स्वत:चे सव्रेक्षण काय म्हणते?
रुडी : कुठल्याही सव्रेक्षणाबाबत मला ठाऊक नाही़ मी कुठल्याही सव्रेक्षणावरून ठोकताळे बांधत  नाही़ पण महाराष्ट्रातील जनतेला यावेळी राज्यात एका पक्षाचे स्थिर आणि सक्षम सरकार हवे आह़े 
प्रश्न : आपल्या पक्षाचा मुद्दा काय?
रुडी : गत 15 वर्षातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या सत्ताकाळातील भ्रष्टाचार हा आमचा प्रमुख निवडणूक मुद्दा आह़े पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वसमावेशक नेतृत्वाखाली आम्ही महाराष्ट्रात भ्रष्टाचारमुक्त, विकासाभिमुख सरकार देऊ इच्छितो आणि महाराष्ट्रातील जनता योग्य भाजपाच्या रूपातील सक्षम पर्याय निवडतील, असा आम्हाला विश्वास वाटतो़
प्रश्न : शिवसेनेने मोदींच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीला पाठिंबा दिला होता. परंतु तुम्ही मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून उद्धव ठाकरे यांना का स्वीकारले नाही?
रुडी : हे संपूर्णपणो निराधार आहे. शिवसेनेसोबत झालेल्या आमच्या कोणत्याही बैठकीमध्ये  मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराबाबत कधी चर्चा झाली नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून स्वीकारण्याचा वा नाकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
 
महाराष्ट्रात भाजपा स्पष्ट बहुमत मिळवून स्वबळावर आपले सरकार स्थापन करणार असा आमचा दृढविश्वास आहे. आम्हाला सरकार स्थापण्यासाठी या किंवा त्या बाजूच्या आघाडीतील कोणत्याही पक्षांच्या पाठिंब्याची गरज पडणार नाही. 
 
सर्वत्र पंचरंगी लढती होणार असल्याने आजची महाराष्ट्रातील स्थिती पूर्णत: वेगळी आह़े पण जनतेचा मूड भाजपाच्या बाजूने आह़े त्यामुळे भाजपाने स्वबळावर 18क् चा आकडा पार केला तरी मला आश्चर्य वाटणार नाही़