शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

४० किलोमीटरवरून टँकरने पाणी

By admin | Updated: February 11, 2016 01:43 IST

मराठवाड्यात दुष्काळाच्या झळा वाढत असून १,४०० टँकरद्वारे दीड हजार गावे-वाड्यांना पाणीपुरवठा केला जात असला तरी बीड, लातूर, उस्मानाबाद आणि औरंगाबाद जिल्ह्यातील

औरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळाच्या झळा वाढत असून १,४०० टँकरद्वारे दीड हजार गावे-वाड्यांना पाणीपुरवठा केला जात असला तरी बीड, लातूर, उस्मानाबाद आणि औरंगाबाद जिल्ह्यातील सुमारे ३५० गावांना ४० किलोमीटर अंतरावरून टँकरने पाणी आणावे लागत आहे. पैठण तालुक्यातील जायकवाडी धरणातून ४० कि.मी. अंतरावरील गावांना टँकरने पाणी द्यावे लागत असून गंगापूर, वैजापूर, सोयगाव, औरंगाबाद, कन्नड या तालुक्यांतही २० कि.मी.चा फेरा टँकरला मारावा लागत आहे. जिल्ह्यातील २११ गावांसाठी २७४ टँकर लावण्यात आले आहेत. लातूर जिल्ह्यासह शहरासाठी पर्यायी उपाययोजना करण्यात प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही. लातूरमध्ये महिन्यातून एकदा पाणीपुरवठा होत आहे. शहरासाठी ५ पर्याय निवडण्यात आले असून, त्यातून टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. पुढील ३ ते ४ महिन्यांत लातूरमध्ये जागोजागी टँकर उभे करावे लागणार असल्याचा अहवाल जिल्हा पोलीस प्रशासनाने दिला आहे. (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यात सर्वाधिक २३८ गावे आणि १९९ वाड्यांसाठी ३२२ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. उस्मानाबादला उजनी धरणातून १५ दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. तुळजापूर, भूम, परंडा, उस्मानाबाद यासह इतर तालुक्यांत पाणीटंचाई असून, १५८ गावांत २२१ टँकर सुरू आहेत.