शहरं
Join us  
Trending Stories
1
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
2
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
3
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
4
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
5
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
6
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
7
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
8
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
9
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
10
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
11
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
12
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
14
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
15
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
16
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
17
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
18
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
19
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
20
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे

राज्यात 1359 गावांना टँकरने पाणी

By admin | Updated: July 1, 2014 01:26 IST

वाडय़ांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असल्याने येथील 1 हजार 359 गावांसहित 3 हजार 317 वाडय़ांना तब्बल 1 हजार 464 टँकर्सने पाणीपुरवठा केला जात आहे.

पावसाने ओढ दिल्याने टंचाई
मुंबई : राज्यात पावसाने ओढ दिल्याने कानाकोप:यातील गावांसह अनेक वाडय़ांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असल्याने येथील 1 हजार 359 गावांसहित 3 हजार 317 वाडय़ांना तब्बल 1 हजार 464 टँकर्सने पाणीपुरवठा केला जात आहे.
ठाणो आणि रायगड जिल्ह्यातील 87 गावे आणि 193 वाडय़ांना 51 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहमदनगर या जिल्ह्यांतील 435 गावे आणि 1 हजार 43क् वाडय़ांना 469 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पुणो, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांतील 337 गावांसहित 1 हजार 415 वाडय़ांना 314 टँकर्सने पाणीपुरवठा केला जात आहे. औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांतील 438 गावांना आणि 279 वाडय़ांना 572 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ या जिल्ह्यांतील 42 गावांना 44 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. नागपूर जिल्ह्यातील 2क् गावांना 14 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. दरम्यान, पाणीपुरवठा करणा:या 1 हजार 464 टँकर्सपैकी 215 टँकर्स हे शासनाचे आहेत; तर उर्वरित 1 हजार 249 टँकर्स हे खासगी आहेत. गतवर्षाशी तुलना करता याच कालावधीत राज्यातील 2 हजार 674 गावांसहित 8 हजार 547 वाडय़ांना 3 हजार 476 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. (प्रतिनिधी)