शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
2
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
3
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
4
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
5
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
6
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
7
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
8
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
9
Jalgaon: ह्रदयद्रावक! आई वाट पाहत राहिली अन् तरुण मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून गेला जीव
10
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
11
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
12
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष
13
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
14
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
15
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
16
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
17
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
18
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
19
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
20
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?

राज्यात 1359 गावांना टँकरने पाणी

By admin | Updated: July 1, 2014 01:26 IST

वाडय़ांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असल्याने येथील 1 हजार 359 गावांसहित 3 हजार 317 वाडय़ांना तब्बल 1 हजार 464 टँकर्सने पाणीपुरवठा केला जात आहे.

पावसाने ओढ दिल्याने टंचाई
मुंबई : राज्यात पावसाने ओढ दिल्याने कानाकोप:यातील गावांसह अनेक वाडय़ांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असल्याने येथील 1 हजार 359 गावांसहित 3 हजार 317 वाडय़ांना तब्बल 1 हजार 464 टँकर्सने पाणीपुरवठा केला जात आहे.
ठाणो आणि रायगड जिल्ह्यातील 87 गावे आणि 193 वाडय़ांना 51 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहमदनगर या जिल्ह्यांतील 435 गावे आणि 1 हजार 43क् वाडय़ांना 469 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पुणो, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांतील 337 गावांसहित 1 हजार 415 वाडय़ांना 314 टँकर्सने पाणीपुरवठा केला जात आहे. औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांतील 438 गावांना आणि 279 वाडय़ांना 572 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ या जिल्ह्यांतील 42 गावांना 44 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. नागपूर जिल्ह्यातील 2क् गावांना 14 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. दरम्यान, पाणीपुरवठा करणा:या 1 हजार 464 टँकर्सपैकी 215 टँकर्स हे शासनाचे आहेत; तर उर्वरित 1 हजार 249 टँकर्स हे खासगी आहेत. गतवर्षाशी तुलना करता याच कालावधीत राज्यातील 2 हजार 674 गावांसहित 8 हजार 547 वाडय़ांना 3 हजार 476 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. (प्रतिनिधी)