शहरं
Join us  
Trending Stories
1
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
2
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
3
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
4
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
5
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
6
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
7
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
8
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
9
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
10
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
11
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
12
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
13
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
14
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
15
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
16
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
17
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
18
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
19
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
20
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं

जलाशयांची जलसाठ्याची क्षमता घटली, रोबोटिक यंत्राद्वारे गाळ काढणार

By admin | Updated: August 16, 2016 20:56 IST

मोठ्या प्रमाणात गाळ साचला असल्याने पाणी साठविण्याची जलाशयांची क्षमता कमी झाली आहे़

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 16 - मोठ्या प्रमाणात गाळ साचला असल्याने पाणी साठविण्याची जलाशयांची क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा होणाऱ्या जलाशयांची साफसफाई रोबोटिक यंत्राद्वारे पुन्हा एकदा केली जाणार आहे. या आधुनिक यंत्रामुळे जलाशय रिकामी अथवा पाणीपुरवठा खंडित न करताच ही सफाई होऊ शकणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख तलावांतून आलेल्या पाण्याचा साठा जलाशयांमध्ये केला जातो. त्यातूनच पुढे सर्व विभागांना पाणीपुरवठा होत असतो़ मात्र पाण्यातील गाळ व जलवाहिनींमधील गंजाचे कणही याबरोबर जलाशयामध्ये साठत असतात. हा गाळ कालांतराने तळाशी साचून जलाशयांमधील जलसाठ्याची क्षमता कमी होते. २००५ ते २००९ मध्ये पूर्व उपनगरातील सात जलाशय व २००९ ते २०१४ या काळात शहरातील सहा जलाशयांची सफाई रोबोटिक यंत्राद्वारे करण्यात आली. मात्र आधी सफाई झालेल्या जलाशयांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये पुन्हा गाळ जमा झाला आहे. त्यामुळे या जलाशयांची तातडीने सफाईची आवश्यकता आहे़ यासाठी ११ कोटी ७६ लाख रुपये पालिका खर्च करणार आहे. यामुळेच सफाईची गरज तानसा, वैतरणा, भातसा या तलावांमधील पाणी जलाशयांमध्ये जमा होत असते. मात्र पाण्याबरोबर गाळ व जलवाहिन्यांचे गंजलेले कणही जलाशयांच्या तळाशी जमा होत असतात़ कालांतराने हे थर वाढून जलाशयांमधील पाणी साठविण्याची क्षमता कमी होत जाते. यामुळेच सफाईची तातडीने गरज आहे, अशी सफाई स्वयंचलित स्वच्छता यंत्र गाळ शोधून उपसण्यासाठी उपयुक्त आहे, यासाठी जलाशय रिकामे अथवा पाणीपुरवठा खंडित न करता जलाशयाच्या तळाशी असलेल्या गाळाची स्थिती व तळाची अवस्था पाहता येते़ तसेच हा गाळ पाण्यात मिसळू न देताच गाळ बाहेर काढणे शक्य होते. गाळ काढण्याच्या प्रक्रियेवर संगणकाद्वारे नियंत्रण ठेवले जाते.