शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा युक्रेनवर भयंकर हल्ला! ४० क्षेपणास्त्रे, ४०० ड्रोन हल्ल्यात चार ठार, २० जण जखमी
2
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीत ४५ किलो शुद्ध सोन्याचा वापर; किंमत सुमारे ५० कोटी
3
मणिपूरमध्ये बंदी घातलेल्या संघटनांच्या आठ दहशतवाद्यांना अटक; शस्त्रे, दारूगोळा जप्त
4
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
5
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
6
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
7
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
8
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
9
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
10
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
11
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
12
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
13
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
14
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
15
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
16
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
17
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
18
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
19
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
20
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...

कोपरीत शिरले घरात पाणी

By admin | Updated: July 12, 2014 00:09 IST

जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पाऊस कमी-अधिक प्रमाणात पडला.

ठाणो : जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पाऊस कमी-अधिक प्रमाणात पडला. जिल्हाभरात सकाळर्पयत 552.3क् मिमी पाऊस पडला. महिन्याभरात झालेल्या पावसापैकी हा सर्वाधिक पाऊस आहे. दरम्यान, कोपरीतील पाटीलवाडी परिसरात  12क् घरांत खाडीसह गटारीचे पाणी शिरल्यामुळे रहिवाशांची तारांबळ उडाली. तर पाचपाखाडीच्या सावरकरनगरमध्ये व आदर्श सोसायटीजवळ झाड पडून एका घराचे नुकसान झाले. दरम्यान, जिल्ह्यात कोठेही जीवित हानी झाली नसल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातून स्पष्ट करण्यात आले आहे.
 
याशिवाय शहरातील अल्मेडा रोड, तलावपाळी, अंबिकानगर, वंदना, मावळी मंडळ आदी भागांत गुडघाभर पाणी साचले होते. वागळे इस्टेटमध्ये हनुमाननगर भागात असलेला जुना रस्ता 6 फूट खचला. त्यामुळे येथे वाहतूककोंडी झाली होती. त्यानंतर यावर तात्पुरत्या स्वरूपात भराव टाकण्यात आला असून, हा रस्ता सायंकाळी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. तीन ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. सायंकाळी साडेसहा वाजेर्पयत 96 मिमी पावसाची नोंद झाली.  
ठाणो शहरात सर्वाधिक पाऊस (158 मिमी) पडला. यानंतर ग्रामीण भागात मागील काही दिवसांपासून पाऊस न पडलेल्या तलासरी  तालुक्यात सर्वाधिक  139 मिमी पाऊस पडला आहे. याखालोखाल वाडा, भिवंडी, कल्याण, विक्रमगडमध्ये पाऊस पडला  पडला. तर मोखाडा तालुक्यात सर्वात कमी 4 मिमी पाऊस पडला आहे. जिल्हाभरात सरासरी 36  मिमी या पावसाची नोंद झाली आहे. (प्रतिनिधी)
 
उल्हासनगरात रिमङिाम 
च्शहरात रिमङिाम पाऊस झाला. मार्केट परिसरात ग्राहक अत्यल्प असल्यामुळे व्यापा:यांनी सायंकाळीच दुकाने बंद केले. तर  नदीकाठावरील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा उल्हासनगर पालिका आयुक्त  बालाजी खतगावकर यांनी दिला आहे.
च्उल्हासनगरात फर्निचर मार्केट, गजानन मार्केट, इलेक्ट्रॉनिक मार्केट, गाऊन मार्केट, जिन्स मार्केट, बॅग मार्केट, जपानी मार्केट आदी मार्केट प्रसिद्ध आहेत. या मार्केटमध्ये दररोज कोटय़वधींची उलाढाल होते. मुंबई, ठाणो, कल्याण-डोबिंवली व राज्यातून ग्राहक खरेदीसाठी येत असतात.  
च्मात्र रिमङिाम पावसाने मार्केट परिसराकडे ग्राहक शुक्रवारी फिरकलेच नाहीत. वालधुनी नदीला पूर आल्यामुळे काठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा पालिका आयुक्तांनी दिला.
 
 
पावसामुळे चाकरमान्यांची धावपळ
च्डोंबिवली : शुक्रवारी दिवसभर पावसाची संततधार कायम होती. त्यामुळे डोंबिवलीकरांमध्ये समाधान होते. दुपारनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे संध्याकाळी परतीच्या प्रवासातील चाकरमान्यांसह पादचा:यांचीही त्रेधातिरपीट उडाली. भाजीमार्केटसह रेल्वे स्थानक परिसरात ठिकठिकाणी नागरिक आडोसा शोधत होते. अनेकांनी मनसोक्त पावसात भिजण्याचा आनंद लुटला. त्यामध्ये लहानग्यांच्या आनंदाला उधाण आले होते. 
च्सकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण होता. संध्याकाळच्या वेळेत शहराच्या बहुतांश ठिकाणी तसेच हमरस्त्यांवर ठिकठिकाणी वाहतूककोंडी झाली होती.