शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५२ महत्त्वाचे मुद्दे
2
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
3
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
4
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
5
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
6
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
7
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
8
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
9
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
10
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
11
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
12
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
13
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
14
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
15
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
16
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
17
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
19
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
20
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती

राज्यात दीड लाख शेतकऱ्यांना कृषिपंप जोडणीची प्रतीक्षा

By admin | Updated: May 23, 2015 01:21 IST

राज्यात कृषिपंप वीज जोडणीचे १ लाख ६० हजार शेतकऱ्यांचे अर्ज प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी आवश्यक रक्कम भरली असून, सर्व त्रुटी दूर केल्या आहेत.

विवेक चांदूरकर - अकोलाराज्यात कृषिपंप वीज जोडणीचे १ लाख ६० हजार शेतकऱ्यांचे अर्ज प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी आवश्यक रक्कम भरली असून, सर्व त्रुटी दूर केल्या आहेत. आता शासनाकडे निधी नसल्यामुळे वीज जोडणी मिळत नसल्याचे सूत्रांनी सांगितले़ एकीकडे सिंचनाचा अनुशेष भरून काढण्याचा डांगोरा शासनाच्या वतीने पिटण्यात येतो, तर दुसरीकडे विहिरीत पाणी असल्यावरही शेतकऱ्यांना सिंचनापासून वंचित राहावे लागत आहे. सिंचनाच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या धरणांमधील पाणी पिण्याकरिता उपयोगात आणले जाते. त्यामुळे शेतकरी सिंचन करू शकत नाहीत. शेतातील विहिरीत पाणी असल्यावरच शेतकरी कृषिपंप जोडणीसाठी अर्ज सादर करतात. विद्युत जोडणी मिळाली तर निश्चितच सिंचनात वाढ होईल व त्यांना फायदा होईल; मात्र शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्याला प्राधान्य देण्यात येत नाही. चार ते पाच वर्षांपूर्वी कृषिपंप जोडणीसाठी शेतकऱ्यांनी अर्ज सादर करून आवश्यक पैसे भरले व सर्व निकष पूर्ण केले आहेत. अशा १ लाख ६० हजार शेतकऱ्यांना आजही वीज जोडणीची प्रतीक्षा आहे. दुसरीकडे महावितरण आपल्या कामाची वाहवा करीत आहे. २००५ मध्ये राज्यात नऊ लाख कृषिपंप जोडणीचे अर्ज प्रलंबित होते. त्यापैकी लाखो अर्ज निकाली काढून कृषिपंपांना वीज जोडणी देण्यात आल्याचे महावितरणकडून सांगण्यात येते. दरम्यान, धरणामुळे आजूबाजूच्या परिसरातील शेतामधील विहिरींची पाण्याची पातळी वाढते व शेतकरी त्या पाण्यातून सिंचन करू शकतात.