शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

वीजवाहिन्या बनल्या धोकादायक

By admin | Updated: October 20, 2016 03:04 IST

तुर्भे हनुमान नगर व इतर झोपडपट्टीमध्ये विद्युत मीटर केबिनची स्थिती बिकट झाली

नवी मुंबई : तुर्भे हनुमान नगर व इतर झोपडपट्टीमध्ये विद्युत मीटर केबिनची स्थिती बिकट झाली आहे. केबल इतस्थत: पडल्या असून त्यामुळे विजेचा धक्का बसून दोन कुत्र्यांचा मृत्यू झाला आहे. नागरिकांनाही जीव मुठीत धरून चालावे लागत असून महावितरण प्रशासन या समस्येकडे दुर्लक्ष करत आहे. महापालिका प्रभाग ७१ चे शिवसेना शाखाप्रमुख तय्यब पटेल यांनी याविषयी महावितरण पदाधिकाऱ्यांना पत्र देवून या समस्येकडे लक्ष वेधले आहे. या परिसरामध्ये अरूंद गल्लींमध्ये विद्युत मीटर केबिन बसविल्या आहेत. पाच ते सहा वर्षापूर्वीच येथे नवीन केबिन बसविल्या होत्या. पण निकृष्टपणे काम केल्यामुळे त्याची दुरवस्था झाली आहे. विजेच्या केबल इतस्थत: पडल्या आहेत. या केबलला धक्का लागून दोन कुत्र्यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. केबिनला लहान मुलांचा किंवा नागरिकांचा हात लागला तर जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याशिवाय झोपडपट्टीला आग लागण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. महावितरण प्रशासनाने या समस्येची गंभीर दखल घेवून ठोस उपाययोजना करावी. वेळेत दुरूस्तीचे काम सुरू केले नाही व एखादा अपघात घडला तर त्याला पूर्णपणे संबंधित प्रशासन जबाबदार राहील. मागणीनंतरही कार्यवाही झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा तय्यब पटेल यांनी दिला आहे.