शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

परळीत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलींचे ग्रामस्थांनी लावले लग्न

By admin | Updated: December 31, 2015 01:00 IST

तालुक्यातील तडोळी येथील अल्पभूधारक शेतकरी अवधूत रावसाहेब सातभाई यांनी काही दिवसांपूर्वी मुलींच्या लग्नाच्या चिंतेतून आत्महत्या केली. मात्र सातभार्इंच्या दोन्ही मुलींचे विवाह मंगळवारी

परळी : तालुक्यातील तडोळी येथील अल्पभूधारक शेतकरी अवधूत रावसाहेब सातभाई यांनी काही दिवसांपूर्वी मुलींच्या लग्नाच्या चिंतेतून आत्महत्या केली. मात्र सातभार्इंच्या दोन्ही मुलींचे विवाह मंगळवारी ठरलेल्या दिवशी रितीरिवाजाप्रमाणे लावण्यात आले. विशेष म्हणजे या विवाह सोहळ्यासाठी गावकऱ्यांनीच मदतीचा हात पुढे केला.भाग्यश्रीचा विवाह बेलंबा येथील बाबूराव गित्ते यांचे चिरंजीव तुकाराम, तर राजश्रीचा विवाह चांदापूर येथील सटवाजी गित्ते यांचा मुलगा मुक्ताराम सोबत पार पडला. दोन वर्षांपासून शेतात काहीच न पिकल्याने उपवर मुलींचे लग्न कसे करावे, असा प्रश्न सातभाई यांच्यापुढे उभा होता. लग्नासाठी बँकेकडून कर्ज मिळविण्याचा प्रयत्न केला, परंतु ते मिळाले नाही. त्यामुळे सातभाई यांनी १२ दिवसांपूर्वी तडोळी शिवारातच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे मुलींचा विवाह कसा करायचा, असा प्रश्न उभा राहिला. मात्र, ग्रामस्थांनी कुठल्याही स्थितीत ठरलेल्या वेळीच दोन्ही कन्येचा विवाह लावून सातभाई यांची इच्छापूर्ती करण्याचे ठरवले व त्यासाठी वर्गणी काढून सर्व जण कामाला लागले. यासाठी सरपंच अशोक सटाले, माजी नगराध्यक्षा राधाबाई बियाणी व परिसरातील शेकडो नागरिकांनी उपस्थिती लावली. २५०० लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली.या विवाहासाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने ५० हजार रुपयांची आर्थिक मदत केली. धनादेश मंगळवारी लग्न मंडपातच मुलींच्या नातेवाईकांकडे देण्यात आला.धनंजय मुंडे यांच्याकडूनही मदतविधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी २५ हजारांची मदत दिली. विवाहाला ते स्वत: उपस्थित होते. सातभाई यांच्या तिसऱ्या मुलीच्या पालकत्वाची जबाबदारी त्यांनी घेतली आहे.