शहरं
Join us  
Trending Stories
1
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

VIDEO : युतीबाबत अद्याप निर्णय नाही - मुख्यमंत्री

By admin | Updated: January 12, 2017 19:48 IST

ऑनलाइन लोकमत ठाणे, दि. 12 - शिवसेनेसोबत आमचे मतभेद आहेत पण पारदर्शी कारभार करताना जी दिशा ठरवली आहे त्या ...

ऑनलाइन लोकमतठाणे, दि. 12 - शिवसेनेसोबत आमचे मतभेद आहेत पण पारदर्शी कारभार करताना जी दिशा ठरवली आहे त्या दिशेने जाणार आहे. पारदर्शी अजेंड्यावरच युती होईल. युतीची चर्चा आणि निर्णय पक्षाचे पदाधिकारी घेतील, कार्यकर्त्यांनी त्याची काळजी करु नये, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ठाणे येथे आयोजित भाजपाच्या कर्यकरणीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतं होते. पुढे बोलताना ते म्हणाले, आमच्या काही गोष्टी शिवसेनेला मान्य नसतील. त्यांच्याही काही गोष्टी आम्हाला खटकतात. शिवसेनेच्या सगळ्या गोष्टी भाजपला मान्य असतील असेही नाही. यावेळी त्यांनी नगरपालिकां निवडणुकीत भाजपावर दाखवलेल्या विश्वासबद्दल जनतेचे आभार मानले. तसेच नगरपालिकेत आपल्याला मिळालेलं यश ही सुरवात आहे. मिळालेल्या यशाने हुरळून जाऊ नका, आपल्याला जनतेची काम करायची आहेत असे आव्हान कार्यकर्यांना केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील ठळक मुद्दे - आगामी निवडणुकीत आत्मविश्वासानं सामोरं जायचं आहे-देशातील 50 टक्के एफडीय महाराष्ट्रात- राज्यातील महत्त्वाची शहरं 'वाय-फाय'मय करत आहोत, मुंबई हे देशातील पहिलं वायपाय शहर करुन दाखवलं.- आम्हाला राजकारण करायचं नसून संपूर्ण समाजाला पुढे घेऊन जायचं आहे. - आव्हानांचे संधीत रुपांतर केले, जलयुक्त शिवारामुळे दोन वर्षात ४ हजार गावे दुष्काळमुक्त- केंद्र सरकारकडून २५ हजार कोटी रुपये सिंचनासाठी मिळाले- काँग्रेसन शिक्षणाचं खासगीकरण आणि व्यापारीकरण केलं आहे.- विदर्भ-मराठवाड्याती पाच हजार गावांचे रुपडं बदलणार.- पंतप्रधान मोदींनी सत्तेत आल्यानंतर काळ्या पैशाच्या विरोधात नियोजनबध्द पध्दतीने पावलं उचलायला सुरूवात केली- अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांने नामांकित शाळेत शिकावं म्हणून प्रयत्न केले- गेल्या 15 वर्षात एकाही सरकारनं काम केलं नाही - समाजाच्या सगळ्या घटकापर्यंत विकास पोहचवायचा आहे, कोणताही समाज एकमेकासमोर उभा करायचा नाही- जनतेचा विश्वास कायम ठेवू- राज्य करताना शिवराय आदर्श - महाराष्ट्रला बदलण्यासाठी हाती घेतलेलं मिशन पुर्ण करणार- महाराष्ट्रात नव्या राजकारणाला सुरुवात- जनतेने प्रत्येक निवडणुकीत भाजपावर विश्वास दाखवावा- राज्य सरकारने ओबीसी मंत्रालयाची स्थापना केली.- मराठा मोर्चाला सकारात्मक प्रतिसाद दिला.- मराठा समाजाला शिक्षणाची अडचण निर्माण होऊ नये म्हणून योजना आणली.- धनगर समाजालाही आरक्षण देणार .- गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रात विश्वाचं वातावरण निर्माण करण्यात यश.- मोदींवर राज्यातील जनतेने विश्वास दाखवला.- नोटाबंदीच्या लढाईला सामान्य जनतेचा पाठिंबा.- 2 वर्षात 4 हजार गावं दुष्काळमुक्त केली.

 

https://www.dailymotion.com/video/x844o79