शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

ठाणे, पुणे क्षेत्रात वाहनांची ‘भाऊगर्दी’

By admin | Updated: October 13, 2016 06:40 IST

दिवसेंदिवस वाढत जाणारी वाहने, त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी आणि भेडसावणारी पार्किंग समस्येवर तोडगा काढण्यात सरकार व प्रशासन अपयशी ठरत असताना राज्यात ठाणे

मुंबई : दिवसेंदिवस वाढत जाणारी वाहने, त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी आणि भेडसावणारी पार्किंग समस्येवर तोडगा काढण्यात सरकार व प्रशासन अपयशी ठरत असताना राज्यात ठाणे, वसई, कल्याण, वाशी या क्षेत्रात तब्बल ३२ लाख ५० हजार १८८ वाहने रस्त्यावर धावत असल्याची आकडेवारी समोर आली असून राज्यात सर्वाधिक वाहन संख्या असलेले हे दुसऱ्या क्रमांकाचे क्षेत्र ठरले आहे. पहिला क्रमांक पुणे क्षेत्राचा असून तेथे ५८ लाख वाहने रस्त्यावर आहेत. मुंबईचा क्रमांक तिसरा आहे.पुणे क्षेत्रात (पुणे, सोलापूर, पिंपरी-चिंचवड, बारामती, अकलूज) वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तेथे ५८ लाख वाहने धावत आहेत. यानंतर मुंबई शहराचा क्रमांक लागतो. मुंबईत आता २८ लाख वाहने धावत असल्याची नोंद आरटीओकडे आहे. वाहन नोंदणी आणि लायसन्सच्या संख्येत गेल्या काही वर्षांत मोठी वाढ होताना दिसते. राज्यात २०१५-१६ मध्ये २३ लाख ११ हजार ४५१ नवीन वाहनांची नोंद झाली. त्यानंतर २०१६ मध्ये एप्रिल ते मेपर्यंत आणखी तीन लाख ९५ हजार वाहनांची भर पडली. गेल्या दोन ते अडीच वर्षांत साधारपणे वाहन नोंदणीत नऊ ते साडेनऊ टक्के वाढ होत आहे. हीच स्थिती लायसन्सचीही असून दोन वर्षांत जवळपास ५ ते ७ टक्क्यांपर्यंत वाढ होत आहे. राज्यात एकूण १५ प्रादेशिक परिवहन कार्यालये आणि ३५ उप प्रादेशिक परिवहन कार्यालये असून मोठ्या प्रमाणात वाढत जाणाऱ्या वाहन संख्येमुळे ही कार्यालयेही अपुरी पडत आहेत. त्यामुळे आणखी काही कार्यालये स्थापन करण्याचा परिवहन आयुक्त कार्यालयाचा विचार आहे.