शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
3
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
4
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
5
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
8
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
9
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
10
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
11
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
12
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
13
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
14
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
15
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
16
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
17
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
18
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
19
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
20
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले

स्वच्छतेसाठी वसईकर रस्त्यावर

By admin | Updated: October 3, 2016 03:26 IST

वसईकर रविवारी सकाळी झाडू घेऊन स्वच्छता मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

वसई : वसई विरार पालिकेने केलेल्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन वसईकर रविवारी सकाळी झाडू घेऊन स्वच्छता मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वसईचे रस्ते आणि गल्लीबोळात उत्साहाने स्वच्छता मोहिम राबवण्यात आली.पालिकेने १५ आॅक्टोबरपर्यंत शहरात स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले आहे. शहरातील रस्ते, गल्ल्या, इमारतींचे आवार स्वच्छ करण्यासाठी शेकडो नागरीक झाडू घेऊन उतरले होते. नगरसेवक, अधिकारी आणि पालिका कर्मचाऱ्यांच्या हजेरीत रविवारी सकाळपासून दुपारपर्यंत स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. १०६ ठिकाणी प्रत्येक वॉर्डात शंभरहून अधिक नागरीकांसह विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन श्रमदान केले. महापौर प्रविणा ठाकूर, आयुक्त सतीश लोखंडे, माजी महापौर नारायण मानकर यांनी नवघर-माणिकपूर स्वच्छता मोहिमेत भाग घेतला होता. वसई विरार परिसरात काही ठिकाणी स्वच्छता मोहिमेची जनजागृती करण्यासाठी दिंंडीही काढण्यात आली. यावेळी पथनाट्य सादर करून विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. १५ आॅक्टोबरपर्यंत चालणारी ही स्वच्छता मोहिमेत तलाव, उद्यान, समुद्रकिनारे, ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळे, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल परिसरासह सर्व सरकारी, निमसरकारी कार्यालयांमध्ये राबवण्यात येणार आहे. दरम्यान, स्वच्छतेसंबंधी असलेल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी वसई विरार पालिकेने स्वच्छता अ‍ॅप सुरु केले आहे. (प्रतिनिधी)