शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

वसई विकासचे ५ हजार कोटींचे व्यवसाय उद्दिष्ट

By admin | Updated: September 19, 2016 03:14 IST

वसई विकास सहकारी बँकेने सन २०२० पर्यंत पाच हजार कोटीचा व्यवसाय आणि ३० पर्यंत शाखा विस्तार करण्याचे उद्दिष्ट ठरवले

वसई : वसई विकास सहकारी बँकेने सन २०२० पर्यंत पाच हजार कोटीचा व्यवसाय आणि ३० पर्यंत शाखा विस्तार करण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे, ही माहिती बँकेच्या संचालक मंडळाने रविवारी पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दिली.बॅकेने चालू वर्षात एकूण व्यवसायात १९.७ टक्के वाढ केली असून आर्थिक वर्षा अखेर एकूण व्यवसाय रू. २१३१.१२ कोटी झाला असल्याचे जाहीर केलेले आहे. २०११ साली बॅकेत कोअर बॅकिंग प्रणाली राबवण्यात आली असून बॅकेच्या १९ शाखा व मुख्य कार्यालय कोअर बॅकिंग प्रणालीद्वारे एकमेकांशी जोडल्या गेलेल्या आहेत. ग्राहकांना आधुनिक सेवा प्रदान करण्यासाठी बॅक तंत्रज्ञान क्षेत्रात भरारी घेत असून त्यासाठी बॅकेने नामांकित कंपनीचे सर्व्हर, राऊटर, स्वीच, फायरवॉल इत्यादींचा वापर करून स्वत:चे अद्यावत डेटा सेंटर उभारले असल्याची माहिती बॅकेचे विद्यमान चेअरमन हेमंत रमेश म्हात्रे यांनी दिली. लवकरच मोबाईल बॅकिंग, दस्ताऐवज व्यवस्थापन, ई-केवायसी, ई-लॉबी इ. उपक्रम लवकरच कार्यान्वित करणार असल्याचेही सांगण्यात आले. बँकेने ३१ जानेवारी २०१६ रोजी १२६८ कोटी ठेवी आणि ७५५ कोटींचे कर्ज वाटप करून २०२३ कोटींचा एकंदर व्यवसाय केला आहे. बँकेचा स्वनिधी व रिझर्व फंड १०३ कोटीच्या वर पोहचला आहे. आज झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेस मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप संत, सहा. महाव्यवस्थापक भास्कर राव,व्हा.चेअरमन जगदिश राऊत तसेच बॅकेच्या संचालक मंडळातील संचालक आशय राऊत, महेश म्हात्रे, केवल वर्तक, भालचंद्र कवळी, तनुजा राऊत, तृप्ती म्हात्रे व इतर संचालक व भागधारक सभासद होते.(प्रतिनिधी)>किरवली गावात या बॅकेची १९८४ मध्ये स्थापन झाली. तिने उत्तुंग भरारी घेतली आहे. नाशिक व औरंगाबाद येथे बँकेने नुकत्याच आपल्या शाखा सुरू केल्या असून तिला सहकार क्षेत्रातील अनेक महत्वाचे पुरस्कार मिळाले आहेत.