शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

अवकाळी संकटाने घेतले पाच जीव; मराठवाड्याला पावसाने झोडपले, वीज पडून ३ मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 06:47 IST

शहर परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब, झाडे उन्मळून पडली

लातूर/नांदेड : मराठवाड्यात शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारपीट आणि काही भागात जोरदार पाऊस झाल्याने पिके आणि पशुधनाचे नुकसान झाले. विविध दुर्घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यातील तीन जण वीज पडून मृत्युमुखी पडले आहेत.  

अजनसोंडा खु. (ता. चाकूर, जि. लातूर) येथील मंगलबाई अशोकराव पाटील (६५), नळेगाव येथील सार्थक संतोष ढोले (२०) हे शेतात असताना वीज पडून त्यांचा मृत्यू झाला. विविध ठिकाणी १६ जनावरेही दगावली आहेत. तळेगाव (निमजी, ता.नांदेड) येथे वीज पडून संजय त्र्यंबक जोगदंड (३५) यांचा मृत्यू झाला.

चिमुकली अन् कामगार दगावलाछत्रपती संभाजीनगर : शिवाजीनगर येथे वादळी वाऱ्यामुळे घरावरील सोलर वॉटर हिटरचे पॅनल पडल्याने गरम पाण्यामुळे होरपळून आदिती दीपक झा या चार वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत इमारतीच्या आडोशाला थांबलेले शैलेंद्र तिडके (४८) यांचा डोक्यात पत्र्याच्या शेडवरील दगड पडून मृत्यू झाला.

१०० पेक्षा अधिक कारखान्यांना फटकावाळूज महानगर (छत्रपती संभाजीनगर) : शहर परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब, झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे साधारण २४ तास वीजपुरवठा खंडित राहिला. यामुळे १०० पेक्षा अधिक कारखान्यांचे मोठे आर्थिक  नुकसान झाल्याचा अंदाज उद्योजकांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :Rainपाऊस