शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
3
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
4
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
5
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
6
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
7
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
9
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
11
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
12
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
13
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
14
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
15
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
16
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
17
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
18
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
19
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
20
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट

केंद्रीय मंत्रिमंडळ मोदींच्या दहशतीखाली -मुख्यमंत्री

By admin | Updated: September 3, 2014 03:25 IST

केंद्रीय मंत्रिमंडळ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहशतीखाली चालत असून मंत्र्यांवर पाळत ठेवली जात आहे.

मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहशतीखाली चालत असून मंत्र्यांवर पाळत ठेवली जात आहे. मोदींच्या एकाधिकारशाहीशिवाय काहीही चालत नाही, असे चित्र असल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पत्रपरिषदेत केला. 
मोदी सरकारला 1क्क् दिवस आज पूर्ण झाले. मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी पत्रपरिषद घेऊन यानिमित्ताने मोदी सरकारवर तोफ डागली. मुख्यमंत्री म्हणाले, की केंद्रात ‘मिनिमम गव्हर्नन्स’च्या नावाखाली एकाधिकारशाही आणली जात आहे. गृहमंत्र्यांना आपल्या पसंतीचा पीए नेमता येत नाही. गृहमंत्र्यांच्या मुलाबाबत किंवा विदेशात जात असलेल्या एका केंद्रीय मंत्र्याबाबत किस्से बाहेर येतात; ते कोणी सांगितल्याशिवाय थोडेच बाहेर आले. अशा बातम्या पसरविणो हा देखील दहशतीचाच प्रकार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. केंद्रात प्रशासनामध्ये रा. स्व. संघाच्या विचारांचे लोक मोठय़ा प्रमाणात आणले जात आहेत, असा आरोप प्रदेशाध्यक्ष ठाकरे यांनी यावेळी केला. यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आदी उपस्थित होते.