शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात दोन शेतकरी आत्महत्या

By admin | Updated: August 2, 2016 00:16 IST

सततच्या नापिकी व कर्जबाजारीपणामुळे दोन शेतक-यांनी मृत्यूला कवटाळले.

तेल्हारा (जि.अकोला) : सततची नापिकी व कर्जाला कंटाळून दोन शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याच्या घटना १ ऑगस्ट रोजी उघडकीस आल्या.तेल्हारा येथील साईनगर येथे राहणारे लक्ष्मण भानुदास वावळे (५२) यांच्याकडे दोन एकर शेती होती. गेल्या काही वर्षापासून होणारी नापिकी व डोक्यावरील कर्जाला कंटाळून त्यांनी १ ऑगस्ट रोजी पहाटे घोडेगाव रस्त्यावरील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. यासंदर्भात मनोज सातपुते यांनी तेल्हारा पोलिस स्टेशनला फिर्याद दिली असून पुढील तपास सुरु आहे. आत्महत्येची दुसरी घटना मनब्दा येथे घडली. रामराव नारायण चांदूरकर (५५) या शेतकर्‍याने १ ऑगस्ट रोजी पहाटे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. यासंदर्भात विलास चांदूरकर यांनी तेल्हारा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. तेल्हाराचे ठाणेदार नंदकिशोर नागलकर यांनी घटनास्थळावर जाऊन चौकशी केली. विशेष म्हणजे मागील सहा महिन्यांत १५ शेतकर्‍यांनी सततची नापिकी व पीक कर्जाच्या थकबाकीस कंटाळून आत्महत्या केली आहे.