शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
4
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
7
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
8
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
9
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
10
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
11
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
12
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
13
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
14
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
15
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
16
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
17
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
18
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
19
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
20
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान

पश्‍चिम व-हाडात दोन शेतकरी आत्महत्या

By admin | Updated: December 6, 2015 02:09 IST

अकोला व वाशिम जिल्ह्यातील दोन कर्जबाजारी शेतक-यांनी संपवले जीवन.

अकोला: सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून अकोला व वाशिम जिल्ह्यातील दोन शेतकर्‍यांनी आत्महत्या केली. पहिल्या घटनेत आकोट शहरातील केमलापूर येथील शेतकरी पुंडलीक सीताराम रेखाते (वय ६५)यांनी शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना ४ डिसेंबर रोजी रात्री उघडकीस आली. पुंडलीक रेखाते यांच्याकडे ४ एकर शेती असून,सततची नापिकी व लागवडीकरिता लावलेला खर्चही निघत नसल्याने ते खचले होते. त्यामुळे त्यांनी शेतात विष घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा व चार विवाहित मुली असा आप्त परिवार आहे. दुसर्‍या घटनेत वाशिम तालुक्यातील सावंगा जहॉगिर येथील एका ३७ वर्षीय कर्जबाजारी शेतकर्‍याने शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. सावंगा जहॉगिर येथील शांतीराम गोदमले असे आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याचे नाव आहे. सातत्याने होत असलेली नापिकी आणि बँकेचे डोक्यावरील कर्ज कसे फेडावे या विवंचनेत ते होते. या विंवचनेतच त्यांनी शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास आत्महत्या केली. २ महसूल विभागाचे कर्मचारी व पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुली व एक मुलगा आहे.