शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

घटना मानणाराच खरा भारतीय

By admin | Updated: November 22, 2015 02:09 IST

स्वातंत्र्यवीर सावरकर हे बुद्धिवादी होते. त्यामुळे त्यांनी नेहमी धर्मनिरपेक्ष विचार मांडले. धर्मग्रंथ ही केवळ परलोकातील संकल्पना असून, आधुनिक, अद्ययावत हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्वाची

पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर हे बुद्धिवादी होते. त्यामुळे त्यांनी नेहमी धर्मनिरपेक्ष विचार मांडले. धर्मग्रंथ ही केवळ परलोकातील संकल्पना असून, आधुनिक, अद्ययावत हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्वाची कल्पना त्यांनी मांडली. जो माणूस धर्मग्रंथांपेक्षा भारताची राज्यघटना श्रेष्ठ मानतो, तोच खरा भारतीय, असे मत विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व विचारवंत प्रा. शेषराव मोरे यांनी मांडले.जन्मदा प्रतिष्ठानच्या वतीने कार्तिक शुद्ध नवमी, वंदे मातरम् जयंती आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ५०व्या स्मृतिवर्षाचे औचित्य साधून प्रा. शेषराव मोरे यांचे ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सेक्युलर हिंदुत्व’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. ते म्हणाले की, सावरकर एकाच वेळी प्रखर बुद्धिवादी आणि जाज्वल्य हिंदुत्ववादी होते. अंधश्रद्धा, घातक प्रथा, देवभोळेपणाला त्यांचा विरोध होता. ऐतिहासिक संदर्भ म्हणूनच धर्मग्रंथांचा वापर होऊ शकतो. आज कसे वागावे, याचे मापदंड धर्मग्रंथांमध्ये मिळू शकणार नाहीत, असे स्पष्ट विचार सावरकरांनी मांडले. मात्र, विरोधकांनी त्यांच्या विचारांचा विपर्यास केला. धर्मग्रंथांच्या बेडीतून बुद्धीला मुक्त करणारा तोच खरा बुद्धिवादी, असेच त्यांचे मत होते. त्यामुळे सावरकरांचा बुद्धिवाद समजल्याशिवाय त्यांचा हिंदुत्ववाद समजणार नाही, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)