शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
3
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
4
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
5
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
6
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
7
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
8
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
9
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
10
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
11
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
12
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
13
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
14
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
15
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
16
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
17
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
18
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
19
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
20
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...

वाहतूकदारांचा बेमुदत बंद मागे

By admin | Updated: April 9, 2017 04:38 IST

वाहतूकदारांनी पुकारलेला बेमुदत बंद शनिवारी मागे घेण्यात आला. केंद्राने वाहतूकदारांच्या मागण्या मान्य केल्याने बंद मागे घेतल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माल व प्रवासी वाहतूक

पुणे : वाहतूकदारांनी पुकारलेला बेमुदत बंद शनिवारी मागे घेण्यात आला. केंद्राने वाहतूकदारांच्या मागण्या मान्य केल्याने बंद मागे घेतल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी दिली.केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि वित्त मंत्रालयातील अधिकारी आणि वाहतूक संघटनांमध्ये शनिवारी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर बंद मागे घेण्यात आला. नवी दिल्ली येथे ही बैठक झाली. बैठकीत थर्ड पार्टी इन्शुअरन्समध्ये प्रस्तावित ५० टक्के दर वाढ २७ टक्के करण्याचे आश्वासन देण्यात आले; तसेच परिवहन शुल्कवाढ व टोलसंबंधातील प्रश्नांसाठी वाहतूक संघटना, तसेच शासनाच्या वतीने एक समिती तयार करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)या प्रश्नांबाबत शनिवारी राज्यातील वाहतूकदारांची पुण्यात बैठक झाली. या बैठकीत मागण्यांवर पुनर्विचार होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार करण्यात आला होता; मात्र मागण्या मान्य झाल्याने आंदोलन मागे घेण्यात आल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.