शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
2
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
3
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
4
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
5
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
6
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
7
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
8
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
9
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
10
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
11
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
12
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
13
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
14
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
15
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
16
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
17
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
18
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
19
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
20
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे

टोलवसुली २०२७ पर्यंत राहणारच

By admin | Updated: December 12, 2015 02:57 IST

मुंबई एन्ट्री पॉइंटवरील पाच टोलनाके टोलफ्री करण्याबाबत शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. या समितीचा अहवाल अजून प्राप्त झालेला नाही

एकनाथ शिंदे यांची विधानसभेत माहिती : समितीच्या अहवालानंतर निर्णय घेणारनागपूर : मुंबई एन्ट्री पॉइंटवरील पाच टोलनाके टोलफ्री करण्याबाबत शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. या समितीचा अहवाल अजून प्राप्त झालेला नाही. अहवाल प्राप्त झाल्यानंतरच यासंबंधी पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी विधानसभेत उपस्थित एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. विधानसभा सदस्य संदीप नाईक, जयप्रकाश मुंदडा, सुनील प्रभू, सदा सरवणकर, पांडुरंग बरोरा, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, किसन कथोरे यांनी यांसदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी सांगितले, की आॅगस्ट २०१५ अखेरपर्यंत एमईपी कंत्राटात झालेल्या वसुलीची रक्कम १,३६२.५९ कोटी असून, १६ वर्षांच्या ओएमटी कंत्राटात होणारी वसुली व खर्चाचा हिशेब पाहता १२.६० टक्के (आयआरआर) यायची शक्यता आहे. शासन अधिसूचनेप्रमाणे मुंबईतील पाच प्रवेश पथकर नाक्यांवर २० सप्टेंबर २०२७ पर्यंत पथकर वसुली करावयाची आहे. कंत्राट रद्द करणार नाहीसध्या सदर कंत्राट रद्द करण्याचे कोणतेही कायदेशीर कारण नाही. समितीचा निर्णय आल्यानंतरच त्यावर निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी उत्तरात स्पष्ट केले.- एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री