शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
2
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
3
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
4
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
5
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
6
'चॅटजीपीटी'कडून बनावट नोटा तयार करण्याचे धडे; ५०० रुपयांच्या नोटा बनवल्या आणि बाजारातही वापरल्या
7
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर
8
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
9
International: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
10
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
11
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
12
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
13
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
14
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
15
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
16
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
17
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
18
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
19
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
20
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!

कोंडी टाळण्यासाठी टोलमुक्ती !

By admin | Updated: September 25, 2016 01:02 IST

भार्इंदर येथील वरसावे खाडीपूल नादुरुस्त झाल्याने तो वाहतुकीसाठी बंद केल्यामुळे ठाणे शहराच्या परिसरातील रस्त्यांवर मोठ्याप्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. याची दखल घेऊन राज्याचे

ठाणे : भार्इंदर येथील वरसावे खाडीपूल नादुरुस्त झाल्याने तो वाहतुकीसाठी बंद केल्यामुळे ठाणे शहराच्या परिसरातील रस्त्यांवर मोठ्याप्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. याची दखल घेऊन राज्याचे सार्वजनिक बांधकाम तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात तातडीने आपत्कालीन बैठक घेतली. या बैठकीत खारीगाव टोलनाक्यावर वाहतूककोंडीच्या वेळी कोणत्याही प्रकारचा टोल न घेण्याची तंबी जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी आयआरबी कंपनीला शनिवारी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पालकमंत्री शिंदे यांनी तातडीची बैठक बोलवून जेएनपीटीकडे जाणाऱ्या-येणाऱ्या मालवाहू वाहनांचे नियंत्रण कक्षाद्वारे नियमन करण्याचे निर्देश ठाणे आणि नवी मुंबईच्या वाहतूक पोलिसांना तसेच जेएनपीटीच्या अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांच्यासह ठाणे शहर वाहतूक पोलीस, नवी मुंबई शहर वाहतूक पोलीस, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम खाते, जेएनपीटी, ठाणे महापालिका, एमएसआरडीसी आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)