शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
3
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
4
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
5
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
6
खासदार प्रिया सरोज आणि क्रिकेटर रिंकू सिंह यांच्या लग्नाची तारीख टळली; समोर आलं मोठं कारण...
7
धारावीतील २४९ पैकी १६१ बांधकामे पात्र, पहिली यादी जाहीर; अपात्र लोकांना ५ जुलैपर्यंत संधी
8
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
9
सोहेलसोबत पळून जाऊन केलेलं लग्न, मग २४ वर्षांनी का झाला घटस्फोट? सीमा सजदेहने सांगितलं खरं कारण
10
कसली भारी दिसत्येय 'सैराट'मधील परश्याचा मित्र 'लंगड्या'ची गर्लफ्रेंड, सौंदर्यात नायिकांनाही देते टक्कर!
11
ठाणे: आणखी २ इमारतींवर हातोडा, मुंब्रा-शीळच्या बेकायदा इमारतींमधील रहिवासी रस्त्यावर
12
मध्य पूर्वेतील तणाव, हिंडगनबर्गचे आरोप अन् धारावी प्रकल्प; गौतम अदानी स्पष्टच बोलले
13
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
14
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
15
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
16
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
17
UPI युजर्ससाठी मोठी बातमी! ट्रान्झॅक्शन फेल झालं तर लगेच मिळणार रिफंड; 'या' तारखेपासून लागू होणार नियम
18
पंतचा पराक्रम, एकाच कसोटीत दोन शतकं ठोकताना केले १० विक्रम, अशी आहे संपूर्ण यादी
19
पावसाने पाठ फिरवल्याने विदर्भासह मराठवाड्यात अत्यंत भीषण अवस्था !
20
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'

मुलीला नदीत फेकणा:या त्या सावत्र पित्याला अखेर अटक

By admin | Updated: July 5, 2016 20:54 IST

पत्नी बरोबर एकत्र नांदण्यावरुन झालेल्या वादातून सावत्र मुलीला उल्हास नदीत फेकणा:या पित्याला अखेर वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे.

ऑनलाइन लोकमत

ठाणे, दि. ५ : पत्नी बरोबर एकत्र नांदण्यावरुन झालेल्या वादातून सावत्र मुलीला उल्हास नदीत फेकणा:या पित्याला अखेर वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याला 7 जुलैर्पयत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणो न्यायालयाने दिले आहेत. तुळशीराम सैनी (38) असे या पित्याचे नाव असून त्याने एकता परवीन सिंग (9) या त्याच्या मुलीचे 29 जून रोजी सायंकाळी 7 वा. च्या सुमारास साथीदाराच्या मदतीने ठाण्याच्या लोकमान्यनगर येथून अपहरण केले होते. त्यानंतर त्याने तिला बदलापूर येथील उल्हास नदीच्या पात्रत निर्दयीपणो फेकून दिले. या पात्रत पडल्यानंतर जलपर्णीत अडकल्यामुळे या चिमुरडीने तब्बल 1क् तास मृत्यूशी कडवी झुंज दिली. दरम्यान, सकाळी काही कामगारांना ती दिसल्यानंतर पोलीस आणि अगिअशमन दलाच्या जवानांनी तिची सुटका केली. एकता ही तिची आई निर्मला तुळशीराम सैनी हिच्यासोबत ठाण्यातील लोकमान्य नगर परिसरात राहते. निर्मला आणि तुळशीराम या दोघांचेही एकमेकांसोबतचे हे दुसरे लग्न आहे. मात्र लगआनंतर दोघांमध्ये वाद सुरु झाल्याने ते दोघेही वेगळे राहत आहेत. तुळशीराम हा निर्मलाला एकत्र राहण्याकरिता पुण्याला येण्याचा आग्रह करीत होता. मात्र त्याच्या त्रसाला कंटाळल्याने निर्मलास ठाण्यात स्वतंत्र राहायचे होते. याच वादातून त्याने संतापाच्या भरात एकताला फेकल्याची कबुली पोलिसांना दिल्याची माहिती वागळे इस्टेट विभागाचे पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे यांनी दिली. तो कल्याण नजिकच्या नांदीवलीतील त्याच्या घरी आल्याची माहिती मिळाल्यानंतर वर्तकनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एम. एन. सातदिवे यांच्या पथकाने त्याला हाजीमलंग रोड कल्याण येथील साईधाम अपार्टमेंट येथून मंगळवारी सकाळी 9.3क् वा. च्या सुमारास अटक केली. त्याच्या आणखी एका साथीदाराचा शोध सुरु असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. जी. गावीत यांनी सांगितले.