शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, तीन जणांचा मृत्यू

By admin | Updated: May 26, 2017 06:05 IST

रत्नागिरी- मुम्बई गोवा महामार्गावर सावर्डे आगवे वळणावर अपघात झाला आहे.

ऑनलाइन लोकमत

रत्नागिरी, दि. 26 - रत्नागिरी- मुम्बई गोवा महामार्गावर सावर्डे आगवे वळणावर अपघात झाला आहे. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. तर या अपघातात अनेकजण जखमी झाले आहेत. आज पहाटे सव्वा चारच्या दरम्यान हा भीषण अपघात झाला आहे. चालकाचा आपल्या हातातील वाहनावरील नियंत्रणाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला आहे. मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारी विशाल ट्रॅव्हल्स गाडी नंबर एम एच 46 जे 5252 ही गाडी  महामार्गावरील सावर्डे आगवे वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने उलटली. या गाडीत एकूण 47 प्रवासी होते. यामधील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींचा आकडा अद्याप समजू शकला नाही. उपचारासाठी जखमींना जवळील डेरवण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री हे सर्व प्रवासी परेल, मुंबई येथून मालवणला प्रवास करीत असतांना हा अपघात झाला आहे.