शहरं
Join us  
Trending Stories
1
AirStrike on Pakistan: मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
3
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
6
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
7
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
8
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
9
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
10
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
11
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
12
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
13
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
14
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
15
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
16
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
17
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
18
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
19
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
20
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  

नांदेडमध्ये तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By admin | Updated: July 10, 2015 02:38 IST

मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असून, कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून नांदेड जिल्ह्णात तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे गुरुवारी उघडकीस आले

नांदेड : मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असून, कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून नांदेड जिल्ह्णात तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे गुरुवारी उघडकीस आले आहे़ यामध्ये शानिक शिवाजी कदम (३०) व मारोती हुलाजी सूर्यवंशी (६०), राघोजी आनंदा पुयड (५०) यांचा समावेश आहे़ कदम यांच्यावर हदगावच्या स्टेट बँक आॅफ हैदराबाद शाखेचे ८० हजारांचे कर्ज होते़ उत्पन्न होत नसल्याने त्यांनी यावर्षी दोन बोअर शेतात घेतले़ परंतु दोन्ही बोअर कोरडे गेल्याने त्यांना नैराश्य आले होते़ यावर्षी जूनमध्ये कापूस, सोयाबीनची पेरणी केली़ परंतु पावसाने १५ दिवसांपासून उघडीप दिल्याने सोयाबीन करपून गेले़ ८ जुलै रोजी रात्री १० च्या सुमारास त्यांनी घरातील उंदिर मारण्याचे किटकनाशक प्राशन केले़ त्यांना तत्काळ नांदेडच्या खाजगी व नंतर शासकीय दवाखान्यात नेण्यात आले़ उपचारादरम्यान त्यांचा सकाळी मृत्यू झाला़ त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई-वडील असा परिवार आहे़सूर्यवंशी यांच्याही नावावर ग्रामीण बँकेचे कर्ज होते़ पावसाअभावी शेतातील पीक वाळून गेल्यामुळे तसेच बँकेचे कर्ज कसे फेडावे म्हणून त्यांनी ८ जुलै रोजी सायंकाळी शेतात जावून विषारी औषध प्राशन केले़ यातच त्यांचा मृत्यू झाला़ पिंपळगाव (मि़) ता़नांदेड येथील राघोजी आनंदा पुयड यांनी सोयाबीनचे पीक वाया जाणार या भीतीपोटी गळफास लावून आत्महत्या केली़ दुबार पेरणीची चिंता त्यांना होती़ (प्रतिनिधी)