शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

बुलडाणा जिल्ह्यात तीन शेतकरी आत्महत्या

By admin | Updated: August 21, 2015 00:01 IST

सततची नापिकी व कर्जाला कंटाळून जिल्ह्यातील तीन शेतक-यांनी आत्महत्या केली.

बुलडाणा: सततची नापिकी व कर्जाला कंटाळून जिल्ह्यातील तीन शेतकर्‍यांनी आत्महत्या केली. मलकापूर तालुक्यातील घिर्णी येथील ६0 वर्षीय शेतकर्‍याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी घडली. ओंकार त्र्यंबक चव्हाण यांच्याकडे पाच एकर शेती असून त्यांच्याकडे सेंट्रल बँकेचे ५0 हजार रूपयांचे कर्ज आहे. गेल्या २ ते ३ वर्षापासून शेतात उत्पन्नच होत नसल्याने व्यथीत होत अखेर गुरूवारी सकाळी ओंकार चव्हाण यांनी स्वत:च्या शेतात विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. दुसर्‍याघटनेत मेहकर तालुक्यातील सुकळी येथील एका ४५ वर्षीय शेतकर्‍याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना १९ ऑगस्ट रोजी घडली. ब्रम्हदेव तुकाराम नवले या शेतकर्‍याकडे अडीच एकर शेती आहे. तसेच भारतीय स्टेट बँक मेहकर शाखेचे ५0 हजार रुपये कर्जही आहे. पावसाच्या लहरीपणामुळे दरवर्षी त्याला शेतीच्या उत्पन्नात फटका बसत गेला. आर्थिक परिस्थितीने त्रस्त होऊन ब्रम्हदेव नवले याने राहत्या घरात छताला गळफास लावून आत्महत्या केली. यासंदर्भात मेहकर पोलिसांनी आक स्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तिसर्‍या घटनेत सिंदखेड तालुक्यातील कर्जबाजारी शेतकरी नरहरी नामदेव गाढवे याने १५ ऑगस्ट रोजी विषारी द्रव्य प्राशन केले होते; त्याचा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान १८ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला.