शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
2
Operation Sindoor Live Updates: भारताच्या बलाढ्य सैन्याला, सशस्त्र दलांना, गुप्तचर संस्थांना आणि शास्त्रज्ञांना सलाम- पंतप्रधान मोदी
3
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
4
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
5
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
6
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
7
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
8
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
9
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
10
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
11
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
12
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
13
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
14
सहकारी कारखान्यांची अवस्था..; अजित पवारांसमोर शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती
15
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती
16
मेजर प्रेरणा सिंह झाल्या लेफ्टनंट कर्नल; आजोबांना पाहून लहानपणीच पाहिलेलं देशसेवेचं स्वप्न
17
Viral Video : पठ्ठ्याने चक्क किंग कोब्रालाच घातली लोकरीची टोपी! खेळतोय तर असा जणू...
18
कोहलीच्या निवृत्तीनंतर क्रिकेटच्या देवाला आठवला तो 'धागा'; शेअर केली १२ वर्षांपूर्वीची खास गोष्ट
19
अरेरे! "तू खूप स्लो आहेस...", १३ तास ​​काम करुनही बसला बॉसचा ओरडा; फ्रेशरने मांडली व्यथा
20
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांची लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक; नागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा

मराठवाडय़ात तीन शेतक:यांची आत्महत्या

By admin | Updated: November 30, 2014 01:28 IST

सततची नापिकी आणि कर्जाला कंटाळून औरंगाबाद, लातूर आणि परभणी जिल्ह्यातील 3 शेतक:यांनी आत्महत्या केली.

औरंगाबाद : सततची नापिकी आणि कर्जाला कंटाळून औरंगाबाद, लातूर आणि परभणी जिल्ह्यातील 3 शेतक:यांनी आत्महत्या केली. 
लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील गांजूरवाडी शिवारात संग्राम लक्ष्मण बेंबडे (46) यांनी स्वत:चे घर पेटवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री  घडली़ बेंबडे यांच्या कुटुंबास सात एकर शेती आह़े संग्राम यांनी काही महिन्यांपूर्वी तलावातील गाळ आणून शेतीत टाकला होता तसेच कूपनलिकाही घेतली होती़ त्यांना विजेचे बिल 7क् हजार रुपये आले होत़े काही दिवसांपासून ते चिंतित होत़े शिवाय त्यांच्यावर खासगी सावकाराचे कर्ज होते, असे नातेवाइकांनी सांगितल़े दुसरी घटना औरंगाबाद जिल्ह्यात घडली. शुक्रवारी रात्री तळनेर (जि. औरंगाबाद) येथील भास्कर दगडुबा गोरे (45) या शेतक:याने विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्र संपविली. एक एकर जमिनीवरच त्यांचा संसाराचा गाडा सुरू होता. मात्र यंदा दुष्काळामुळे शेतात नापिकी झाल्याने पिकावर झालेला खर्चही निघाला नाही. त्यातच मुलगी लग्नाला आल्याने ते धास्तावले होते. डोक्यावर असलेले सोसायटीचे 15 हजारांचे आणि खासगी 5क् हजारांचे कर्ज कसे फिटणार? ही काळजी त्यांना होती. तिसरी घटना लातूर जिल्ह्यात घडली. खाजगी फायनान्सचे कर्ज आणि सततच्या नापिकीने त्रस्त झालेल्या परभणी तालुक्यातील पोखर्णी नृसिंह येथील अनिल उत्तमराव गिरी (36) यांनी गळफास घेऊन जीवनयात्र संपविली. ही घटना 29 नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीनंतर 2 वाजण्याच्या सुमारास घडली.  (प्रतिनिधी)