शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
3
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
4
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
5
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
6
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
7
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
8
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
9
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
10
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
11
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
12
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
13
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
14
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
15
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
16
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
17
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
18
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
19
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
20
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश

राज्यात दरदिवशी तीन लाचखोर जाळ्यात

By admin | Updated: October 12, 2016 06:23 IST

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यक्षम कारभारामुळे राज्यात दरदिवशी तीन लाचखोरांवर कारवाई होत आहे. जानेवारी ते आॅक्टोबर या ९ महिन्यात तब्बल ७८१ लाचखोरांना रंगेहाथ पकडले

आप्पासाहेब पाटील / सोलापूरलाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यक्षम कारभारामुळे राज्यात दरदिवशी तीन लाचखोरांवर कारवाई होत आहे. जानेवारी ते आॅक्टोबर या ९ महिन्यात तब्बल ७८१ लाचखोरांना रंगेहाथ पकडले. तर अपसंपदाच्या ११ तर अन्य भ्रष्टाचाराचे ११ इतर गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल केले आहेत़लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) वरिष्ठांनी राज्यातील एसीबीच्या सर्वच अधिकाऱ्यांना नागरिकांकडून आलेल्या प्रत्येक तक्रारीवर निर्णय घेणे सक्तीचे केले. एसीबीच्या कारवाईसाठी जनतेचा प्रतिसाद महत्त्वाचा आहे, हे ओळखून टोल फी क्रमांक, आॅनलाइन तक्रारी घेणे सुरू केले आहे (प्रतिनिधी)राज्यात चालू वर्षात आतापर्यंत ७८१ लाचखोर जाळ्यात सापडले. यात सर्वाधिक १४९ कारवाया पुणे विभागात झाल्या. त्या खालोखाल नाशिक ११५, नागपूर १११, औरंगाबाद १०४, नांदेड ८७, अमरावती ८८, ठाणे ९२ आणि मुंबईत ५७ लाचखोरांना पकडण्यात आले. महसूल व पोलीस विभाग टॉपवरराज्यात एसीबीने जानेवारी ते आॅक्टोबर या कालावधीत सापळा, अपसंपदा व अन्य भ्रष्टाचाराच्या कारवाईत तब्बल ७८१ जणांना पकडले़ यात सर्वाधिक लाचखोर म्हणजेच २२२ हे पोलीस विभाग तर २२० हे महसूल विभागातील आहेत़ याशिवाय पंचायत समिती ९९, म़रा़वि़मं़ ५६, महानगरपालिका ४९, शिक्षण विभागात ६३ कारवायांत लाचखोरांना पकडण्यात आले. १ कोटी ७४ लाखांची मालमत्ता जप्तसापळा कारवाईदरम्यान एसीबीच्या पथकाने राज्यातील ९९१ आरोपींकडून १ कोटी ७४ लाख १९ हजार २२३ रुपयांची मालमत्ता हस्तगत केली आहे़ याशिवाय पोलीस विभागाची २२ लाख ७० हजार ५४५, महसूल विभागाची १८ लाख ३५ हजार ९२८ एवढी मालमत्ता जप्त केली आहे़