शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

ठाकरे बंधूंचे परस्परपूरक राजकारण

By admin | Updated: January 12, 2015 03:48 IST

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाचे ‘मिशन १००’ आणि नवे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत शिवसेनेबरोबर सरसकट युती अशक्य

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाचे ‘मिशन १००’ आणि नवे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत शिवसेनेबरोबर सरसकट युती अशक्य असल्याचे दिलेले संकेत या पार्श्वभूमीवर उद्धव व राज ठाकरे यांनी परस्परपूरक राजकारण करण्याचे संकेत दिले आहेत.विधानसभा निवडणुकीत भाजपाने शिवसेनेबरोबरची युती तोडली. त्या वेळी केंद्र सरकारमधील मंत्रिपद शिवसेनेने सोडले नाही. त्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेला खडेबोल सुनावत भूमिका स्पष्ट करण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यानंतर शिवसेना अगोदर विधानसभेत विरोधी पक्षात बसली व त्यानंतर सत्तेत सहभागी झाली. सेनेच्या या कोलांटउड्यांनंतर शिवसेना-मनसे संबंध कसे राहणार, याबाबत राजकीय वर्तुळात कुतूहल होते. मात्र भाजपाच्या ‘धोका’तंत्राविरोधात प्रसंगी एकत्र येण्याच्या हालचाली ठाकरे बंधूंनी सुरू केल्या आहेत. भाजपाने युती नाकारल्यास कल्याण-डोंबिवली, मुंबई पालिकेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत ठाकरे बंधू परस्परपूरक राजकारण करू शकतात, असे निकटवर्तीयांचे मत आहे. (विशेष प्रतिनिधी)