शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
6
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
7
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
8
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
9
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
10
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
11
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
12
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
13
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
14
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
15
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
16
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
17
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
18
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
19
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
20
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य

चार शहिदांना अश्रूपूर्ण निरोप

By admin | Updated: September 21, 2016 05:25 IST

लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या राज्यातील चार जवानांच्या पार्थिवावर मंगळवारी त्यांच्या मूळ गावी अत्यंत शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले

मुंबई : जम्मू-काश्मीरमधील उरी येथे लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या राज्यातील चार जवानांच्या पार्थिवावर मंगळवारी त्यांच्या मूळ गावी अत्यंत शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘शहीद जवान अमर रहे’ आणि ‘भारत माता की जय...’च्या घोषणांनी शहिदांना अश्रूपूर्ण निरोप देण्यात आला.नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील खडांगळी येथील शहीद जवान संदीप ठोक यांच्या पार्थिवावर सोमवारी रात्री उशिरा अंत्यसंस्कार झाले. सातारा जिल्ह्यातील जाशी (ता. माण) येथील लान्स नाईक चंद्रकांत शंकर गलंडे यांना दुपारी भावपूर्ण निरोप देण्यात आला. सैन्यातच असलेले चंद्रकांत यांचे मोठे बंधू मंज्याबापू यांनी मुखाग्नी दिला.अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथील शहीद विकास ऊर्फ पंजाब उईके यांनाही अंतिम निरोप देण्यासाठी पंतक्रोशीतून लोक आले होते. यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील पुरड येथे विकास जनार्दन कुळमेथे या वीर जवानाच्या पार्थिवाला त्यांचा लहान भाऊ राकेश याने मुखाग्नी दिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)>मुस्लिम बांधवाने दिली अंत्यसंस्कारासाठी जागानांदगाव खंडेश्वर येथील शहीद विकास ऊर्फ पंजाब उईके यांच्या अंत्यसंस्कारासाठी स्थानिक रहिवासी अमिन लाखाणी यांनी त्यांची जागा उपलब्ध करून दिली.