शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
2
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
3
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
4
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
5
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
6
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
7
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
8
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
9
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
10
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
11
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
12
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
13
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
14
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
15
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
16
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
17
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
18
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
19
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
20
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी

राज्यभरातील शाळांमध्ये शिक्षण पंधरवडा

By admin | Updated: December 31, 2016 02:56 IST

प्रत्येक मुलास समान आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाल्यास निरक्षरता कमी होऊन प्रगती होईल. शाळाबाह्य मुलांना शिक्षण मिळावे म्हणून राज्यातील शाळांमध्ये ३ ते २६

मुंबई : प्रत्येक मुलास समान आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाल्यास निरक्षरता कमी होऊन प्रगती होईल. शाळाबाह्य मुलांना शिक्षण मिळावे म्हणून राज्यातील शाळांमध्ये ३ ते २६ जानेवारी २०१७ दरम्यान ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक शिकवा अभियान राबविण्यात येणार आहे. बालकाचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ प्रमाणे प्रत्येक शाळेत पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. या पंधरवड्यात मुलींच्या शिक्षणाला गती मिळावी आणि राज्यातील एकही मुलगी शाळेपासून वंचित राहू नये यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यात अजूनही काही ठिकाणी मुलींच्या शिक्षणाला महत्त्व दिले जात नाही. मुलीच्या शिक्षणावर कमी खर्च केला जातो. त्यामुळे अनेकदा मुलींना अर्धवट शाळा सोडावी लागते. असे घडू नये म्हणून मुलींच्या शिक्षणाला प्रतिष्ठा आणि गुणात्मक दर्जा मिळवून देण्यासाठी पंधरवड्यात विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. परिस्थितीमुळे मुलींच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून जनजागृती करण्यात येणार आहे. शाळाबाह्य मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले जाणार आहे. त्याचबरोबर परिस्थितीमुळे शिक्षणात खंड पडू नये म्हणून उपक्रम राबविला जाणार आहे. मुलींमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासाठी जनजागृती केली जाणार आहे. मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, वैचारिक आणि तार्किक क्षमता निर्माण करणे, शारीरिक क्षमता वाढवणे यावर भर दिला जाणार आहे. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधून विद्यार्थिनींची होणारी गळती कमी करण्यासाठीही हा पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)