शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
3
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
4
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
5
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
7
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
8
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
9
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
10
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
11
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
12
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
13
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
14
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
15
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
16
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
17
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
18
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
19
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
20
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी

ऊसतोडणी दरवाढीचा निर्णय लगेच घ्या

By admin | Updated: October 31, 2014 01:52 IST

राज्यातील ऊसतोडणी मजुरांची दरवाढीची मागणी योग्य आहे, अशी संघटनेची भूमिका असून, त्याबाबत निर्णय झाल्याशिवाय यंदाचा हंगाम सुरळीत होणार नाही.

राजू शेट्टी यांची मागणी : शपथविधीनंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार
कोल्हापूर : राज्यातील ऊसतोडणी मजुरांची दरवाढीची मागणी योग्य आहे, अशी संघटनेची भूमिका असून, त्याबाबत निर्णय झाल्याशिवाय यंदाचा हंगाम सुरळीत होणार नाही. हे ध्यानी घेऊन शपथविधीनंतर यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी दिली.
जयसिंगपूरला येत्या शनिवारी संघटनेची 13वी ऊस परिषद होत आहे. त्या पाश्र्वभूमीवर संघटनेची भूमिका, यंदाचे ऊस आंदोलन व विधानसभा निवडणुकीतील संघटनेचे अपयश याबद्दल शेट्टी यांनी म्हणणो मांडले. ते म्हणाले, राज्यात 9 लाख ऊसतोडणी मजूर आहेत. आता ऊसतोडणीचा टनाचा बेसिक दर 19क् रुपये आहे. तो वाढवून 35क् रुपये करावा व त्यावर कमिशन द्यावे, अशी त्यांच्या संघटनेची मागणी आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी साखर संघाच्या पदाधिका:यांना बरोबर घेऊन तातडीने चर्चा करायला हवी. यातून तोडगा निघाल्याशिवाय हंगाम सुरू होणार नाही. शेतक:यांना चार पैसे कमी मिळाले तरी चालतील; परंतु मजुरांनाही त्यांच्या हक्काचे चार पैसे मिळाले पाहिजेत, असे संघटनेला वाटते. यासाठी तातडीने नवनियुक्त मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटणार आहे, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
 
लवकरच पंतप्रधानांनाही भेटणार
महाराष्ट्रातील साखर उद्योगाकडे केंद्राने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अलीकडेच केली आहे. केंद्र सरकारकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत, यासंबंधीचा प्रस्ताव साखर कारखानदारांनी द्यावा, त्यानुसार केंद्र आपले धोरण निश्चित करील, अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली आहे. त्यानुसार येत्या आठवडय़ाभरात असा प्रस्ताव तयार करून त्यांची भेट घेणार आहे.