शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
5
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
6
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
7
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
8
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
9
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
10
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
11
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
12
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
13
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
14
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
15
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
16
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
17
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
18
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
19
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
20
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ

मुस्लिमांचा मतदानाचा हक्क काढून घ्या - संजय राऊत

By admin | Updated: April 12, 2015 13:33 IST

मुस्लिमांच्या व्होट बँकेचे राजकारण सुरु असून या समाजाचा मतदानाचा अधिकारच काढून घ्यायला हवा असे वादग्रस्त मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मांडले आहे.

ऑनलाइन लोकमत मुंबई, दि. 12 - मुस्लिमांच्या व्होट बँकेचे राजकारण सुरु असून हे सर्व थांबवण्यासाठी मुस्लिम समाजाचा मतदानाचा अधिकारच काढून घ्यायला हवा असे वादग्रस्त मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मांडले आहे. राऊत यांच्या विधानाचा काँग्रेसने निषेध केला असून राऊत यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी अशी मागणीही काँग्रेस नेते संदीप दिक्षीत यांनी केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या स्तंभलेखात वांद्रे पूर्व निवडणूक व एमआयएमचे दाखले घेत मुस्लिमविरोधी विधान केले आहे. ओवेसी बंधूंचा सापांची पिल्ले असा उल्लेख करत संजय राऊत म्हणतात, मुसलमानांचे दुःख दैन्य व अज्ञानाच्या नावाखाली प्रत्येक जण या व्होट बँकेचे राजकारण करतोय. निवडणुकीत मुस्लिम मतं खाणारा उमेदवार कधी हवा असतो तर कधी नको असतो. मुसलमान समाजाचे राजकारणात ऐवढेच महत्त्व असेल तर त्यांचा कधीच विकास होणार नाही असे राऊत यांनी सांगितले. मुस्लिम मतांचे राजकारण आणि सौदेबाजी रोखण्यासाठी या समाजाचा मताधिकार काढून घ्यायला हवा अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती अशी आठवणही त्यांनी या लेखात नमूद केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांची मागणी योग्यच होती असेही राऊत यांनी म्हटले आहे. मुस्लिमांचा मतदानाचा अधिकार काढून घेतल्यास धर्मनिरपेक्षवाद्यांचे मुखवटे गळून पडतील असे राऊत यांनी स्पष्ट केले. मुस्लिम व्होट बँक हे वारुळ आहे, वारुळातील मुंग्या बाहेर पडल्या तरी सापाची पिल्ले वाढतातच. मतांसाठी अशा वारुळात हात घालणा-यांनी सावधान राहावे असेही या स्तंभलेखात नमूद करण्यात आले आहे.