शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
2
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
4
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
5
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
7
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
8
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
9
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
10
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
11
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
12
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
13
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
14
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
15
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
16
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
17
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
18
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
19
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
20
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश

दोन बड्या अधिकाऱ्यांचे निलंबन

By admin | Updated: May 29, 2016 02:05 IST

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यांप्रकरणी दोन बड्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यशवंत मोरे

खातिया : चक्रवर्ती वादळामुळे तालुक्यातील अनेक गावामध्ये घराचे छत उडाले. यात अनेक लोकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. गोंदिया तालुक्यातील १ कोटी ४३ लाख रुपयाचे नुकसान झाल्याची माहिती नायब तहसीलदार सोमनाथ माळी यांनी दिली.या नुकसानग्रस्तांना शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. गेल्या बुधवारी चक्रीवादळामुळे पूर्णपणे छत नुकसानग्रस्त झालेल्या साझा क्रमांक ३७ तलाठी कार्यालयांतर्गत खातिया, अर्जुनी, बिरसी कॅम्प या गावात झालेल्या नुकसानीचा अहवाल तलाठी आर.एस. बोडखे यांच्यातर्फे तयार करण्यात आला. या आपदग्रस्तांना जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी त्वरित खाऊटी धनादेश वाटप करण्याबाबत आदेश दिले. आदेशानुसार उपविभागीय अधिकारी के.एन.के. राव, तहसीलदार के.डी. मेश्राम यांच्या दिशानिर्देशानुसार नायब तहसीलदार सोमनाथ माळी व तलाठी राजेश बोडखे यांनी तिन्ही गावातील आपादग्रस्तांना धनादेश वाटप केले. यामध्ये खातिया येथील पारबता राजाराम नान्हे, अर्जुनी येथील सुमित्रा गजभिये, बिरसी कॅम्प येथील झरना कर्मकर सह इतर लोकांना खाऊटी धनादेश वाटप करण्यात आले. कामठा येथील शेतकरी धनीराम भाजीपाले यांच्या शेतामध्ये लाखो रुपयाचे पपई, आंबे, शेवग्याच्या शेंगाचे व भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. सरकारने नुकसान भरपाई व मदत देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ता रामप्रसादसिंह पनेले, खातिया येथील उपसरपंच सुरजलाल खोटेले यांनी केली आहे. परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शासनाच्या वतीने त्याना थोडी फार मदन मिळणे आवश्यक आहे. अशा वादळ वाऱ्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये लावलेले धानाचे पीक, फळे-भाजी, आंबे यांचे नुकसान होत आहे. २१ मेला आलेल्या वादळामुळे लोकाची घराची छते पूर्णपणे उडून गेली.(वार्ताहर)