शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
2
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
3
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
4
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
5
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
6
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
7
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
8
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
11
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
12
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
13
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
14
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
15
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
16
Panvel Crime News: धक्कादायक! नऊ महिने पोटात वाढवलेल्या बाळाला जन्मताच रस्त्यावर फेकलं, पनवेल येथील घटना
17
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
18
‘तशा’ किती विकासकांना अटक केली? कल्याण-डोंबिवली पालिकेला मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल
19
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
20
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती

बदलीच्या ठिकाणी न गेल्यास निलंबन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2016 03:47 IST

बदलीच्या ठिकाणी सेवेत रु जू होण्यास टाळाटाळ करणाऱ्या राज्य सरकारी कर्मचारी/अधिकारी बदलीच्या ठिकाणी तत्काळ रुजू झाले नाहीत तर त्यांना सेवेतून निलंबित करून विभागीय

मुंबई : बदलीच्या ठिकाणी सेवेत रु जू होण्यास टाळाटाळ करणाऱ्या राज्य सरकारी कर्मचारी/अधिकारी बदलीच्या ठिकाणी तत्काळ रुजू झाले नाहीत तर त्यांना सेवेतून निलंबित करून विभागीय चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने या बाबतचे परिपत्रक अलिकडेच काढले. बदलीच्या ठिकाणी तत्काळ रु जू न झाल्यास संबंधिताची सेवा ते पुन्हा रु जू होईपर्यंत खंडीत समजली जाणार आहे.तसेच त्या काळातील वेतनही कापले जाणार आहे. त्याचप्रमाणे बदली नाकारणाऱ्यांना पदोन्नतीही नाकारली जाणार आहे. बरेचदा काही अधिकारी, कर्मचारी मुख्यमंत्री कार्यालयाकडे बदलीचा प्रस्ताव सादर करतात. संबंधित विभागाला कल्पना नसताना बदलीचे आदेश धडकतात. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रकाराबद्दल तीव्र नाराजी मध्यंतरी व्यक्त केली होती. त्यामुळे यापुढे कोणीही थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडे बदलीचा अर्ज देऊ नये. समजा तसे केलेच तर तो अर्ज बेदखल करण्यात येईल, असेही बजावण्यात आले आहे. (विशेष प्रतिनिधी)