शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या बैठकीकडे सुषमा स्वराजांनी फिरवली पाठ

By admin | Updated: May 14, 2014 16:07 IST

लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधीच भाजपा नेत्यांमध्ये सरकार स्थापन करण्यावरून नाराजीचे चित्र दिसत आहे.

ऑनलाइन टीम 
नवी दिल्ली, दि. १४ - लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधीच भाजपा नेत्यांमध्ये सरकार स्थापन करण्यावरून नाराजीचे चित्र दिसत आहे. देशात एनडीएचे सरकार आल्यास आपल्याला सन्मानपूर्व पद हवे असे सांगत नाराज असलेल्या सुषमा स्वराज यांनी मोदी यांच्या गांधीनगरच्या बैठकीकडे पाठ फिरवून भोपाळला जाणे पसंत केले. बुधवारी सांयकाळी होणा-या बैठकीला नरेंद्र मोदी यांच्यासह पक्षाध्यक्ष राजनाथ सिंग, अरून जेटली, नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत.
विविध वृत्तवाहिन्यांनी एग्झिट पोलमध्ये आगामी सरकार हे एनडीएचे येणार असून नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. एग्झिट पोल आल्यानंतर भाजपानेही त्या दिशेने पावले टाकायला सुरूवात केली आहे. देशात जर एनडीएचे सरकार आल्यास सरकारमध्ये आपल्याला सन्मानपूर्वक पद हवे अशी मागणी सुषमा स्वराज यांनी भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्याकडे बोलून दाखवली असल्याची माहिती आहे. मोदी यांनी बुधवारी गांधीनगर येथे महत्वाची बैठक बोलावली आहे. मात्र या बैठकीची माहिती असूनही सुषमा स्वराज यांनी या बैठकीकडे पाठ फिरवून भोपाळला कार्यक्रम असल्याचे सांगून त्या भोपाळला निघून गेल्या आहेत. दरम्यान, आपण नाराज नसल्याची प्रतिक्रीया सुषमा स्वराज यांनी काही वृत्तवाहिन्यांशी बोलताना दिली आहे.