शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

दुष्काळाचं संकट हे अस्मानीबरोबरच सुलतानी- मुख्यमंत्री

By admin | Updated: June 15, 2016 18:30 IST

पावसावर अवलंबून असलेली शेती हे अस्मानी नाही तर सुलतानीही संकट आहे

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 15 - पावसावर अवलंबून असलेली शेती हे अस्मानी नाही तर सुलतानीही संकट आहे. या संकटाचे आव्हान मोठे असून त्यांचा सामना करण्यास सरकार पुरेसे पडणार नाही अशावेळी समाजानेही यासाठी पुढे यायला हवे असे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांना सिंचन व्यवस्था पुरविण्यात आधीचे सरकार अपयशी ठरले असून येत्या काळात विकेंद्रित पाण्याचे साठे निर्माण करण्याचे मोठे आव्हान सरकारपुढे असल्याचेही ते म्हणाले. भारतीय जैन संघटनेतर्फे १००० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पुनर्वसन करण्यात आले आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करताना वाघोली येथे ते बोलत होते. सध्या राज्यात असणाऱ्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रभरतून ७०० विद्यार्थी तर मेळघाट व ठाणे या आदिवासी भागातील ३०० विद्यार्थ्यांना संस्थेतर्फे दहावीपर्यंत मोफत शिक्षण दिले जाणार आहे. याबरोबरच या विद्यार्थ्यांची निवास व भोजनाचीही सर्व व्यवस्था करण्यात येणार आहे. देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, सामाजिक, अर्थिक परिवर्तनासाठी सरकार काम करतच असते. मात्र समाज हा शासन व कायद्यांच्या भरोशावर नाही तर समाजाच्या भरोशावर बदलत असते. जन्माला आलेल्या प्रत्यक व्यक्तीला जगण्याचा अधिकार असून वंचित समाजघटकांची जबाबदारी समाजातील इतर लोकांनी घ्यायला हवी. आत्महत्या होतात त्याबाबत संवेदना जागृत व्हायला हवी मात्र त्याचे उदात्तीकरण व्हायला नको असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.