शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

आत्महत्येचे हत्यार ब्लॅकमेलिंग अन् गुन्हेगारीसाठी

By admin | Updated: December 11, 2014 00:38 IST

एखाद्याने आपल्या मनासारखं काही केलं नाही की मी जीव देईन’, तू माङया प्रेमाचा स्वीकार केला नाहीस, तर आयुष्य संपवेन, ‘अहो माङया इच्छा पूर्ण करणार नसाल, तर जगून काय करू?’

केंद्राच्या निर्णयावर प्रतिक्रिया : आत्महत्या रोखण्यासाठी समुपदेशन संस्थाची मदत
पुणो : ‘एखाद्याने आपल्या मनासारखं काही केलं नाही की मी जीव देईन’, तू माङया प्रेमाचा स्वीकार केला नाहीस, तर आयुष्य संपवेन, ‘अहो माङया इच्छा पूर्ण करणार नसाल, तर जगून काय करू?’ ही आणि अशासारख्या आत्महत्या करण्याच्या धमक्या अनेकांनी ऐकल्या असतील आणि त्याकडे अनेकदा सपशेल दुर्लक्षही केले असेल; कारण आपल्या देशात आत्महत्या करणो किंवा त्याचा प्रय} करणोही गुन्हा होतो. मात्र, आता हा आत्महत्या, आत्महत्येचे प्रय} गुन्हा राहणार नसल्याने धमकावणी, ब्लॅकमेलिंगचे प्रकार वाढणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. 
आत्महत्येचा गुन्हा दाखल झाला नाही, तर त्यामागच्या नेमक्या कारणांचा उलगडा होणार नाही. याउलट गुन्हेगार खूनसुद्धा - आत्महत्याच दाखवून खुनाच्या गुन्ह्यातून सुटका करवून घेणा:यांची गुन्हेगारीवृत्तीही फोफावेल, अशी चर्चा रंगत आहे.
भारतीय संविधानाने प्रत्येकाला जगण्याचे अधिकार दिले आहेत. हा अधिकार अबाधित राहण्यासाठीच देशात आत्महत्या हा गुन्हा मानला जायचा. आत्महत्येचा प्रय}ही गुन्हाच ठरायचा. आत्महत्या; तसेच आत्महत्येच्या प्रयत्नांचा गुन्ह्याचे भारतीय दंड विधानसंहितेतील कलम 3क्9 रद्द करण्यासंदर्भात केंद्राने शिफारस केली आहे. या पाश्र्वभूमीवर ‘लोकमत’ने कायदेतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकत्र्याशी संवाद साधला असता संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या.  (प्रतिनिधी)
 
गुन्हेगारीलाही खतपाणी
4आत्महत्येचा गुन्हा दाखल झाला नाही, तर नेमकी कोणत्या परिस्थितीत ती घटना घडली, याचा वेध घेतला जाणार नाही. अनेकदा गुन्हेगार खून करून, त्याला आत्महत्येचे स्वरूप देऊन स्वत:ची सुटका करून घेतील. गँगवार किंवा खूनशी प्रवृत्ती फोफावेल. गुन्हा दाखल न झाल्याने आत्महत्या की खून, याचा उलगडा होणार नाही. याचा फायदा गुन्हेगार घेणार आणि स्वत़:ची भाकरी भाजणार. इतरांना आत्महत्येस प्रवृत्त करणारेही नामानिराळे राहतील. 
 
तरुणांमध्ये वाढताहेत आत्महत्या
4आजच्या 21 व्या शतकात वाढत्या स्पर्धेमुळे तरुण वयात आत्महत्या करणा:यांचे प्रमाण वाढते आहे. यावर अशा व्यक्तींना समुपदेशन करणा:या संस्था अस्तित्वात आहेत; परंतु त्याचा कितपत फायदा होतो, याचा विचार करणो गरजेचे आहे, असे आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी आधार देणारी संस्था ‘कनेक्टिंग इंडिया’चे प्रतिनिधी तुषार पाटील यांनी सांगितले.
4ते म्हणाले, ‘‘आत्महत्या करणा:या व्यक्तींची प्रत्येकाची कारणो वेगवेगळी असतात. कोणी प्रेमभंगाने, तर कोणी नोकरीतील ताण-तणावामुळे आत्महत्या करतो.’’ 
4कधी पैशांची अडचण असते, कधी एखाद्या गोष्टीचं व्यसनं असतं, तर कधी दीर्घकाळ आजारामुळे माणूस जीवन संपवण्याचा विचार करतो.
4परीक्षेत क मी गुण कि ंवा नापास झाल्याने येणा:या नैराश्याने आत्महत्या केल्याचे ब:याच वेळेला पाहायला मिळते. परंतु, अशी आत्महत्या करण्यामागे एवढं एकचं कारण असते असे नाही.तर त्याच्या आयुष्यातील पाश्र्वभूमी पाहिली असता त्या व्यक्तीने अनेक लहान-मोठ्या अडचणींना तोंड दिलेले असते. आणि त्याचा परिणाम परीक्षेतील आलेल्या नैराश्याने केलेली आत्महत्या असे समोर येते. परंतु ही पाश्र्वभूमी समजून घेणोही तितकेच महत्त्वाचे आहे.
 
नैरश्यात असलेला माणूसही गुन्हा दाखल होण्याच्या भीतीने नकळत आत्महत्येपासून परावृत्त राहतो, पण गुन्हाच होणार नाही म्हटले, की कोणीही तात्पुरत्या नैराश्याचा ही बळी ठरेल. शिवाय, एखाद्याला ब्लॅकमेल करण्याचे प्रमाण खाढेल. कोणतेही छोटे-मोठे काम करवून घेण्यासाठी सहजरित्या लोक आत्महत्येची धमकी देतील आणि गुन्हेगारी वाढेल.
- अॅड सुप्रिया कोठारी 
 
संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकाला जगण्याचा अधिकार दिला आहे. या पाश्र्वभूमीवर जगण्याचा अधिकार हिरावणारा आणि संविधानाला विरोधाभास निर्माण करणारे एखादे कलम अस्तित्त्वात येणो किंवा काढून टाकणो हे चुकीचे आहे. अप्रत्यक्षरीत्या संविधानालाच आव्हान आहे. तसेच, आत्महत्या ही आत्महत्याच कशावरून कळणार नाही. गुन्हेगारीचे प्रमाण वाढेल. प्रत्येक खून हा आत्महत्याच म्हणून दाखवला जाईल. खून की आत्महत्या फरक कसा करणार?
- अॅड. चेतन भुतडा 
आत्महत्येच्या विचारार्पयत पोहोचलेला मनुष्य गुन्हा आहे का, या पलीकडे गेलेला असतो, त्यातून बचावणा:याच्या मागेही पुन्हा कायद्याचा ससेमिरा लागला, तर तो आणखी नैराश्यात जातो. त्यामुळे गुन्हा म्हणून नोंद न होणो हा चांगलाच भाग आहे. या उलट आत्महत्येचा प्रय} केलेल्यांसाठी समुपदेशन केंद्र सुरू करून तेथे समस्येच्या मुळापयर्ंत जाणारी यंत्रणा उभी केली पाहिजे. आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी त्यांच्या मानसिक उभारीसाठी प्रय} होणो आवश्यक आहे.- अॅड रेणुका राजपूत