शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
4
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
5
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
6
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
7
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
8
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
9
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
10
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
11
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
12
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
13
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
14
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
15
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
16
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
17
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
18
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
19
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
20
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट

मराठवाड्यात 2 आठवड्यात 50 शेतक-यांच्या आत्महत्या

By admin | Updated: March 22, 2016 10:36 IST

दुष्काळग्रस्त मराठवाड्यात मार्च महिन्याच्या पहिल्या 2 आठवड्यात 50 शेतक-यांनी आत्महत्या केली आहे. 28 जिल्ह्यांतील शेतक-यांनी दुष्काळाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवली आहे

ऑनलाइन लोकमत - 
औरंगाबाद, दि. २२ - दुष्काळग्रस्त मराठवाड्यात मार्च महिन्याच्या पहिल्या 2 आठवड्यात 50 शेतक-यांनी आत्महत्या केली आहे. 28 जिल्ह्यांतील शेतक-यांनी दुष्काळाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवली आहे. सोमवारी संध्याकाळपर्यंत औरंगाबाद विभागीय आयुक्तालयात 50 शेतक-यांनी आत्महत्या केल्याची नोंद करण्यात आली आहे. जानेवारी महिन्यापासूनची आकडेवारी पाहता बीडमध्ये सर्वात जास्त 41 शेतक-यांपासून आत्महत्या केली आहे. 
 
मराठवाड्यातील 50 शेतक-यांनी आत्महत्या केल्याने यावर्षीचा शेतकरी आत्महत्येचा आकडा 244 पर्यंत गेला आहे. अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार गतवर्षी एकूण 1130 शेतक-यांनी आत्महत्या केली होती. 
 
जिल्हाधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार गतवर्षीच्या मार्च महिन्यातील शेतकरी आत्महत्येची आकडेवारी पाहता यावर्षी शेतकरी आत्महत्येत 40 ते 50 टक्के घट झाली आहे. सरकारने आणलेल्या योजनांमुळे आत्महत्या कमी झाल्याचा दावा अधिकारी करत आहेत.  'बीडमध्ये मार्च महिन्यात गतवर्षी 70 शेतक-यांनी आत्महत्या केली होती. तुलनेत यावर्षी कमी आत्महत्या झाल्या आहेत. आत्महत्या 40 ते 50 टक्यांनी कमी झाल्या आहेत', अशी माहिती बीडचे जिल्हाधिकारी नवल किशोर यांनी दिली आहे.