शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

साखर उद्योगाला कामगार टंचाई ?

By admin | Updated: October 14, 2016 02:22 IST

साखर गाळप हंगामाची तारीख १ डिसेंबरऐवजी १ नोव्हेंबर करावी, अशी मागणी जोर धरत असून, विविध साखर कारखान्यांनी तशी लेखी मागणी साखर आयुक्तालयाकडे केली असल्याचे

विशाल शिर्के / पुणेसाखर गाळप हंगामाची तारीख १ डिसेंबरऐवजी १ नोव्हेंबर करावी, अशी मागणी जोर धरत असून, विविध साखर कारखान्यांनी तशी लेखी मागणी साखर आयुक्तालयाकडे केली असल्याचे समजते. कर्नाटकचा गाळप पंधरा दिवस लवकर सुरू होत असल्याने, ऊसतोडणी कामगारांची टंचाई जाणवू शकते, त्यामुळे हंगाम लवकर सुरू करण्याची मागणी केली जात आहे. गेल्या वर्षीच्या दुष्काळामुळे यंदा केवळ ४४५ लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध आहे. त्यातून ५०.२८ लाख टन साखरेचे उत्पादन होईल, असा अंदाज आहे, तसेच यंदा १४५ साखर कारखाने सुरू होतील, अशी शक्यता आहे. दर वर्षी साधारणत: १५ आॅक्टोबरपासून साखर कारखान्यांची धुराडी पेटतात. नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात हंगामास जोर येतो. यंदा मंत्रिसमितीने १ डिसेंबरपासून ऊस गाळप हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु साखर कारखान्यांनीच लवकर हंगाम सुरू करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी साखर आयुक्तालयाकडे केली आहे. कर्नाटकने १५ नोव्हेंबरपासून गाळप सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने, विशेषत: सोलापूर, कोल्हापूर, सांगली या कर्नाटकच्या सीमेजवळील कारखान्यांकडून या मागणीने उचल खाल्ली आहे. या पार्श्वभूमीवर आलेल्या प्रस्तावांचा विचार करून सर्वानुमते निर्णय घेतला जाईल, असे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.