शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
5
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
6
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
7
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
8
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
9
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
10
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
11
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
12
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
13
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
14
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
15
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
16
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
18
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
19
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
20
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम

साखर कारखानदारी उसाच्या चरकात

By admin | Updated: December 16, 2014 03:29 IST

ऊस दराच्या आंदोलनापासून सुटका करून घेण्यासाठी आघाडी सरकारने नेमलेल्या राज्य ऊस दर नियंत्रण मंडळाने दर जाहीर करण्याऐवजी सरकारकडेच चेंडू टोलविल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली

मिलिंदकुमार साळवे, श्रीरामपूरऊस दराच्या आंदोलनापासून सुटका करून घेण्यासाठी आघाडी सरकारने नेमलेल्या राज्य ऊस दर नियंत्रण मंडळाने दर जाहीर करण्याऐवजी सरकारकडेच चेंडू टोलविल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली आहे.साखरेच्या दरातील घसरणीमुळे कारखान्यांना एफ.आर.पी. एवढाही दर देणे शक्य नाही, तर दुसरीकडे शेतकरी संघटना २ हजार ७०० ते ३ हजार ५०० रुपये भाव देण्याची मागणी करीत असल्याने साखर कारखानदारी उसाच्या चरकात सापडली आहे. मंडळावर देवेंद्र फडणवीस सरकारने २९ नोव्हेंबर २०१४ला नियुक्त्या केल्या. त्यात सहकारी साखर कारखान्यांचे ३, खासगी कारखान्यांचे २ व शेतकऱ्यांचे ५ प्रतिनिधी आहेत. खा. राजू शेट्टी, रघुनाथदादा पाटील व शरद जोशींच्या संघटनेचे विठ्ठल पवार यांचा त्यात समावेश आहे. मंडळाची पहिली बैठक नोव्हेंबरमध्ये हंगाम सुरू झाल्यानंतर झाली.