शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
4
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
5
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
6
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
7
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
8
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
9
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
10
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
11
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
12
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
13
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
14
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
15
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
16
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
17
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
18
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन
19
चोरांवर मोर! दरोडेखोरांनाच घातला गंडा, ७५ लाखांच्या दागिन्यांचे १ लाखच दिले, त्यानंतर घडलं असं काही...
20
एक्सपायर झाल्यानंतर 'ही' १७ औषथे कचऱ्यात टाकण्याऐवजी टॉयलेटमध्ये फ्लश करा, कारण काय?

साखर कारखानदारी उसाच्या चरकात

By admin | Updated: December 16, 2014 03:29 IST

ऊस दराच्या आंदोलनापासून सुटका करून घेण्यासाठी आघाडी सरकारने नेमलेल्या राज्य ऊस दर नियंत्रण मंडळाने दर जाहीर करण्याऐवजी सरकारकडेच चेंडू टोलविल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली

मिलिंदकुमार साळवे, श्रीरामपूरऊस दराच्या आंदोलनापासून सुटका करून घेण्यासाठी आघाडी सरकारने नेमलेल्या राज्य ऊस दर नियंत्रण मंडळाने दर जाहीर करण्याऐवजी सरकारकडेच चेंडू टोलविल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली आहे.साखरेच्या दरातील घसरणीमुळे कारखान्यांना एफ.आर.पी. एवढाही दर देणे शक्य नाही, तर दुसरीकडे शेतकरी संघटना २ हजार ७०० ते ३ हजार ५०० रुपये भाव देण्याची मागणी करीत असल्याने साखर कारखानदारी उसाच्या चरकात सापडली आहे. मंडळावर देवेंद्र फडणवीस सरकारने २९ नोव्हेंबर २०१४ला नियुक्त्या केल्या. त्यात सहकारी साखर कारखान्यांचे ३, खासगी कारखान्यांचे २ व शेतकऱ्यांचे ५ प्रतिनिधी आहेत. खा. राजू शेट्टी, रघुनाथदादा पाटील व शरद जोशींच्या संघटनेचे विठ्ठल पवार यांचा त्यात समावेश आहे. मंडळाची पहिली बैठक नोव्हेंबरमध्ये हंगाम सुरू झाल्यानंतर झाली.