शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

एसटी बस वेळेत मिळत नसल्याने विद्यार्थी संतप्त

By admin | Updated: August 1, 2016 01:53 IST

एसटी बसच्या मागणीसाठी प्रतिसाद मिळत नसल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी डोर्लेवाडीत एसटी बस रोखली.

डोर्लेवाडी : एसटी बसच्या मागणीसाठी प्रतिसाद मिळत नसल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी डोर्लेवाडीत एसटी बस रोखली. पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्यांच्या मध्यस्थीनंतर विद्यार्थ्यांनी बसचा मार्ग रिकामा केला.बारामती आगार व्यवस्थापकांकडे वेळोवेळी मोठ्या बसची मागणी विद्यार्थ्यांनी केली. मात्र, बस वेळेत नसल्याने अखेर गुरुवारी (दि. २८) एसटी बस रोखली. सकाळी ६.१५ वाजता बारामती ते सोनगाव येथेच ही मिनी बस प्रवाशांनी पूर्ण भरते. बसमध्ये जागा नसल्याने ही बस डोर्लेवाडी येथे थांबत नाही. सकाळी मुलांचे महाविद्यालय लवकर सुरू होते; मात्र एसटी बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होते. बस रोजच थांबत नाही म्हणून आज सकाळी सर्व विद्यार्थ्यांनी एसटी बस रोखली. जवळपास १ तास बस रोखण्यात आली. परंतु, पंचायत समिती सभापती डॉ. प्रतिभा नेवसे व ग्रामपंचायत सदस्य राधाबाई जाधव यांनी घटनास्थळी येऊन या समस्येवर उपाययोजना करू असे विद्यार्थ्यांना सांगितले. त्यानंतरच विद्यार्थ्यांनी एसटी बस सोडली. आगार व्यवस्थापकांना अर्ज करूनदेखील ते दखल घेत नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे. (वार्ताहर)