शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

पाण्यासाठी मनपावर धडक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 22:44 IST

शहरातील पाणी कपातीमुळे नागरिक त्रस्त झाले. इरई धरणात मुबलक जलसाठा असूनही केवळ कंत्राटदाराला फायदा पोहचविण्यासाठी मनपा प्रशासन पाणी कपातीचे संकट लादत आहे. हा प्रकार बंद करण्यासाठी किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात नागरिकांनी शुक्रवारी मनपावर धडक मोर्चा काढला. एक आॅक्टोबरपासून पाणी पुरवठा नियमित न केला नाही तर अधिकाऱ्यांना स्वस्थ बसू देणार नाही, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.

ठळक मुद्देजलकपात बंद करण्याची मागणी : एक आॅक्टोबरपासून नियमित पुरवठा-आयुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील पाणी कपातीमुळे नागरिक त्रस्त झाले. इरई धरणात मुबलक जलसाठा असूनही केवळ कंत्राटदाराला फायदा पोहचविण्यासाठी मनपा प्रशासन पाणी कपातीचे संकट लादत आहे. हा प्रकार बंद करण्यासाठी किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात नागरिकांनी शुक्रवारी मनपावर धडक मोर्चा काढला. एक आॅक्टोबरपासून पाणी पुरवठा नियमित न केला नाही तर अधिकाऱ्यांना स्वस्थ बसू देणार नाही, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.उन्हाळ्यापासून सुरु असलेले जलसंकट मनपाच्या बेजबाबदारपणामूळे पावसाळ्यातही कायम आहे. इरई धरणात मुबलक पाणीसाठा असूनही दोन दिवसाआड पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात शुक्रवारी मनपावर धडक मोर्चा काढण्यात आला. मोर्चाची सुरूवात जैन भवनापासून झाली.मोर्चेकरी मनपा कार्यालयासमोर पोहोचल्यानंतर सत्ताधारी पदाधिकाºयांविरूद्ध घोषणाबाजी करण्यात आली. मनपा आयुक्त संजय काकडे यांच्याशी चर्चा करून मागण्यांचे निवेदन देण्यात आले. दरम्यान, एक आॅक्टोबरपासून शहरातील पाणी पूरवठा नियमीत करु, असे आश्वासन आयुक्तांनी दिले. आंदोलनात विनोद अनंतवार, रुपेश पांडे, सुनील पाटील, इरफान शेख, प्रकाश चंदनखेडे, राशीद हुसैन, अब्बास, वंदना हातगावकर, संतोषी चव्हाण, दुर्गा हातगावकर, राजेश मांगुळकर, सुधीर माजरे, दिपक पद्मगीरीवार, पंकज चिमुरकर, इमरान खान, प्रणीत वडपल्लीवार, मुन्ना जोगी, टिकाराम गावंडे, पुष्पा प्रसाद, पंकज दीक्षित, विलास सोमलवार उपस्थित होते.