शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
2
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
3
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
4
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
5
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
6
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
7
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
8
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
9
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
10
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
11
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
12
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
13
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
14
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
15
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
16
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
17
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
18
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
19
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
20
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?

चुकल्या माकल्या मुलांच्या चांगल्या आयुष्याची धडपड

By admin | Updated: November 14, 2014 00:13 IST

अनघड वयात हातून चुका होऊन किंवा कायद्याच्या चौकटी मोडून वाममार्गाला लागलेल्या मुलांच्या आयुष्याला दिशा देण्यासाठी बालसुधारगृहात निरनिराळे उपक्रम राबविले जात आहेत.

पुणो : अनघड वयात हातून चुका होऊन किंवा कायद्याच्या चौकटी मोडून वाममार्गाला लागलेल्या मुलांच्या आयुष्याला दिशा देण्यासाठी बालसुधारगृहात निरनिराळे उपक्रम राबविले जात आहेत. सुधारगृहात मुल गेलं म्हणजे त्या ठपक्याने मुल सुधारण्यापेक्षा जास्त बिघडेल, वांड होईल या विचाराला छेद देण्यासाठी सुधारगृहात ही प्रयोग होत आहेत.  मुलांच्या हातून चुका घडल्या तरी त्यांना सुधरण्याची संधी आणि त्या दिशेने वाटचाल करता यावी यासाठी बाल न्याय मंडळाच्या सुधारगृहातील मुलांना उपक्रमशील ठेवण्यात येत आहे. 
याविषयी बाल न्याय मंडळाचे सदस्य सुनील पाटील यांनी माहिती दिली. बालसुधारगृहात 8 वी ते 1क् वी वयोगटातील मुले सर्वाधिक सापडतात. चांगल्या घरातील मुले ही यात समाविष्ट असतात. 
पालक मुलांना उत्तमोत्तम देण्याच्या धडपडीत मात्र  भावनिक नाते निर्माण करायचेच विसरुन जातात. त्यामुळेच 
मुलांच्या हातून चूका घडत जातात आणि एका टप्प्याला त्यांच्या लक्षात येते की, कोणाचेच यावर ‘वॉच’नाही. मग ती वाहवतच जातात. यासाठी पालकांचे व मुलांचे समुपदेशन केले जाते. तसेच मुले जर वाहनचोरी करत असतील तर त्यांना एखाद्या मेकॅनिककडे प्रशिक्षणासाठी पाठविले जाते. जेणोकरून वाहन हाताळण्याची त्यांची इच्छा भागते आणि ते वाहनदुरूस्तीचे धडे ही घेतात. असे विविध प्रयोग केले जातात.
 
 
 
केवळ मुलांचे समुपदेशन करून चालत नाहीत तर पालकांनाही अनेक गोष्टी समजावून सांगणो गरजेचे असते. आपल्या मुलाने चूक केली हा धक्का पचवून त्याच्याशी सामान्यपणो वागेपर्यत पालकांकडूनही मुलांना गैरवागणूक मिळते.  पौगांडवस्थेत सगळ्याच गोष्टी वेगळ्या अर्थाने मुले घेत असतात. त्यामुळे पालकांनाही समजुतीच्या गोष्टी सांगाव्या लागतात. सुधारगृहातून परतलेल्या मुलांना त्यांच्या चुकांची टोचणी करून देण्यापेक्षा चांगल्या भविष्याविषयी कसे बोलावे हे सांगितले जाते. सध्या निरनिराळ्या शाळांमध्ये जाऊन मुले पालकांशी संवाद साधण्याचा प्रय} सुरू आहे. पालकांचे मुलांशी असणारे नाते कसे खुलवायचे याचे साधे टीप्स दिले जात आहेत. 
 
टाटा इन्स्टिटय़ूटच्या मदतीने संगणक प्रशिक्षण देणो, एमएच सीआयीटीचे प्रशिक्षण दिले जाते. त्यांचे समुपदेशन करून त्यांना सतत चांगल्या विचारांसाठी प्रोत्साहित केले जाते. जी मुले व्हाईटनर, दारू , तंबाखू किंवा सिगारेटच्या संपर्कात व्यसनात अडकली आहेत. त्यांना येरवडय़ातील व्यसनमुक्ती केंद्राच्या मदतीने व्यसनापासून परावृत्त करण्याचे प्रय} केले जातात. याशिवाय विविध खेळ घेणो, व्यायाम करवून घेतले जातात.                     -  सुनील पाटील, 
                  सदस्य बाल न्याय मंडळ