शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
2
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
3
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
4
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
5
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
6
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
7
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
8
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
9
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
10
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
11
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
12
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
13
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
14
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
15
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
16
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
17
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
18
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
19
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
20
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला

बीपीटीतील पथदिवे वर्षभर बंद

By admin | Updated: April 28, 2016 02:50 IST

वडाळ््याच्या बीपीटी वसाहतीतील पथदिवे गेल्या वर्षभरापासून बंद आहेत. त्यामुळे परिसरात चोरी आणि घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे.

मुंबई : वडाळ््याच्या बीपीटी वसाहतीतील पथदिवे गेल्या वर्षभरापासून बंद आहेत. त्यामुळे परिसरात चोरी आणि घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. याबाबत अनेकदा तक्रारी करून देखील बीपीटी अधिकारी या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याने स्थानिक रहिवाशांकडून संताप व्यक्त होत आहे. वडाळा पूर्व भागात बीपीटी कामगारांच्या वसाहती आहेत. तिथे पाच हजारांहून अधिक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची कुटुंबे राहतात. मात्र येथील रेनॉल्ड्स कॉलनी, तेजस नगर, सद्भावना नगर, ओल्ड कॉलनी, न्यू कॉलनी या भागांत गेल्या वर्षभरापासून पथदिवे बंद आहेत. त्यामुळे सायंकाळी सहानंतर अंधाराचे साम्राज्य पसरते. अंधाराचा फायदा गर्दुल्ले आणि चोरटे घेतात. परिसरात छेडछाडीचे प्रमाणही वाढले आहे. तसेच गेल्या काही वर्षांत घरफोडीचे प्रमाण वाढल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वडाळा फलाट क्रमांक चारच्या बाजूला असलेल्या संरक्षण भिंतीआड अनैतिक आणि अश्लील प्रकार सर्रास होत आहेत. रेल्वे पोलिस आणि मुंबई पोलीस देखील मूक गिळून बसले आहेत. परिसरात पथदिव्यांची सोय करावी, अशी मागणी अनेकदा रहिवाशांनी बीपीटी अधिकाऱ्यांकडे केली आहे. मात्र त्यांच्याकडून या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. संबंधित बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाईचीही मागणी बीपीटीतील रहिवाशांनी केली आहे. (प्रतिनिधी)