शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
6
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
7
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
8
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
9
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
10
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
11
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
12
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
13
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
14
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
15
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
16
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
17
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
18
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
19
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
20
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू

राज्याचे निर्णय केवळ कागदावरच

By admin | Updated: May 28, 2014 04:10 IST

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतरही आघाडी सरकार राज्यात गतीने निर्णय घेताना दिसत नाही.

अतुल कुलकर्णी, मुंबई - लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतरही आघाडी सरकार राज्यात गतीने निर्णय घेताना दिसत नाही. कागदावरचे निर्णय या सरकारच्या कार्यकाळात प्रत्यक्षात उतरतील का, या धास्तीने सरकारमधील आमदार आणि मंत्र्यांच्यादेखील झोपा उडाल्या आहेत. झालेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी पाठपुरावा करणारी यंत्रणाच राज्यात उरलेली नाही. मंत्री व आमदार अधिकार्‍यांकडे तर अधिकारी मंत्र्यांच्या कार्यपद्धतीकडे बोट दाखवून मोकळे होत आहेत. परिणामी अनेक महत्त्वाचे निर्णय ठंड्या बस्त्यात पडून आहेत. गृहनिर्माण धोरणावर राष्टÑपतींनी स्वाक्षरी करून तीन महिने झाले तरी हा कायदा राज्यात लागू झालेला नाही. आराखडा तयार आहे पण त्यावर निर्णयच होत नाही. टोलचे धोरण लोकसभा निवडणुकांच्या आधी आणले जाईल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज ठाकरेंच्या शिष्ठमंडळाला सांगितले होते. निवडणुका झाल्या, निकाल लागले, आचारसंहिता संपून केंद्रात नवे सरकार कामाला लागले; पण टोलचे धोरण अजून कागदावरही उतरलेले नाही. उलट नवी मुंबईत वाशीनंतर कळंबोलीच्या आधी आणखी एक टोलनाका नव्याने सुरू होत आहे. दोन टोलनाक्यांमधल्या अंतराचे निकषही या टोलनाक्यानेदेखील ‘विशेष बाब’ या गोंडस नावाखाली बासनात गुंडाळून टाकले आहेत. वांद्रे-वरळी सी लिंक झाल्यानंतर पुढे तो हाजीअलीपर्यंत करण्याचा विषय राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मांडला तेव्हा त्यापेक्षा आणखी थोड्या पैशात मरिन ड्राइव्ह ते बोरीवलीपर्यंत कोस्टल रोड होऊ शकतो असे सादरीकरण केले गेले, त्याला मान्यता दिली गेली; पण पुढे त्याचेही काही झाले नाही. मग रिलायन्सने वरळी (पान ५ वर)