शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
6
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
7
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
8
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
9
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
10
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
11
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
12
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
13
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
14
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
15
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
16
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
17
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
18
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
19
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
20
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!

जळगावात अभिवाचन महोत्सवाला थाटात प्रारंभ

By admin | Updated: August 27, 2016 23:05 IST

भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे साहित्य विश्वातील एक महान कवी रवींद्रनाथ टागोर यांनी बंगाली भाषेत लिहिलेल्या ‘चित्तो जेथा भयशून्य’ या कवितेच्या अभिवाचनातून

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. २७ - भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे साहित्य विश्वातील एक महान कवी रवींद्रनाथ टागोर यांनी बंगाली भाषेत लिहिलेल्या ‘चित्तो जेथा भयशून्य’ या कवितेच्या अभिवाचनातून त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांनी लिहिलेल्या कथा, कविता, गाणी तसेच साकारलेल्या चित्र व शिल्पाच्या अभिवाचनाद्वारे जळगावकर रसिकांना त्यांच्या प्रत्यक्ष सहवासाची अनुभूती आली. याशिवाय बंगाली व मराठी या दोन विभिन्न; परंतु परस्पराशी समरस असलेल्या संस्कृतींचे दर्शनही रसिकांना झाले. निमित्त होते; परिवर्तन अभिवाचन महोत्सवाचे.जळगाव शहर सांस्कृतिकदृष्ट्या विकसित व्हावे, या उद्देशाने परिवर्तन संस्थेतर्फे २७ आॅगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान, मायादेवीनगरातील रोटरी भवनात आयोजित करण्यात आलेल्या ‘परिवर्तन अभिवाचन महोत्सवा’ला शनिवारी सायंकाळी ७ वाजता प्रारंभ झाला. अभिवाचन महोत्सवाच्या पहिल्या दिवशी रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘चित्तो जेथा भयशून्य’ या कवितेचे अभिवाचन झाले.