शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

पुण्याचे शांतीदूत सायकलवरून श्रीलंकेला

By admin | Updated: October 26, 2014 22:37 IST

‘पर्यावरण वाचवा, देश वाचवा’ हा संदेश देत त्या तिघांनी उपक्रम राबविला आहे.

शिरवळ : आजच्या युगात माणुसकी जोपासणे किती गरजेचे आहे. शांततामय जीवन जगणे किती फायद्याचे आहे. त्याचबरोबर निसर्गाला वाचविणेही तितकेच गरजेचे आहे. हा संदेश जगाला देण्यासाठी पुण्यातील त्रिमूर्ती शांतीदूत बनले आहेत. त्यांनी पुणे ते कोलंबो (श्रीलंका) सायकल प्रवास सुरू केला आहे. त्यांचे स्वागत शिरवळमध्ये उत्साहात करण्यात आले.पुणे येथील व्यवसायने चार्टड अकाउटंट असलेले श्रीरंग इथापे, कलाकार राज खेडेकर, शिक्षक राजेंद्र धायुगडे हे ‘शांतता व पर्यावरण वाचवा’ संदेश देत सायकल प्रवास सुरू केला आहे. हे तिघेही त्यांच्या त्याच्या क्षेत्रात स्थिरावलेले आहे. मात्र, सामाजिक व पर्यावरणप्रेम त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. निसर्गाचे मानवाशी असणारे नाते कशा प्रकारे दृढ करता येईल, यासाठी ‘पर्यावरण वाचवा, देश वाचवा’ हा संदेश देत त्या तिघांनी उपक्रम राबविला आहे. त्यांनी आजवर गोवा, अहमदाबाद, हिमाचल प्रदेश असा सायकलवर प्रवास केला आहे. हाच संदेश घेऊन त्यांनी आता पुणे ते श्रीलंका असा सायकल प्रवास सुरू केला आहे. श्रीरंग इथापे, राज खेडेकर, राजेंद्र धायगुडे यांचे रविवारी सातारा जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या शिरवळ शहरात आगमन झाले. त्यांचे फिरोज फरास, हाजी फैय्याज फरास यांनी स्वागत केले. ‘शांतता, समता व बंधुभावाचे वातावरण निर्माण होणे गरजेचे आहे. यासाठी आम्ही पुणे ते श्रीलंका असा सायकलप्रवास सुरू केला आहे,’ अशी माहिती श्रीरंग इथापे यांनी दिली. (प्रतिनिधी)