शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
5
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
6
Shefali Jariwali Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
7
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
8
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
9
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
10
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
11
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
12
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
13
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
14
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
15
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
16
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
17
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
18
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
19
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
20
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

‘सरकारी धोरणामुळे सामाजिक अस्थिरता’

By admin | Updated: December 5, 2015 09:07 IST

शासनाच्या असामंजस्य धोरणामुळे समाजविघातक प्रवृत्तींना पोषक वातावरण तयार होत आहे़ व्यक्ती स्वातंत्र्य, समता, विकास यांना फाटा देऊन एक चौकटीबद्ध अजेंडा राबविला

अहमदनगर : शासनाच्या असामंजस्य धोरणामुळे समाजविघातक प्रवृत्तींना पोषक वातावरण तयार होत आहे़ व्यक्ती स्वातंत्र्य, समता, विकास यांना फाटा देऊन एक चौकटीबद्ध अजेंडा राबविला जात आहे, असे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड़ प्रकाश आंबेडकर यांनी येथे केले.नवीन पिढीपर्यंत फुले, शाहू व आंबेडकरांचे विचार प्रभावीपणे पोहोचावेत, यासाठी नगरला २० डिसेंबरला जातीअंत परिषद होणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले़ आंबेडकर म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नव्या पद्धतीने वैदिक परंपरा प्रस्थापित करावयाची आहे़ संघाकडून सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या केवळ पोकळ घोषणा सुरू आहेत़ जातीअंत परिषदेत भारिप बहुजन महासंघासह लाल निशाण, सीपीआय, सीपीएम, सत्यशोधक पार्टी, सत्यशोधक जनआंदोलन हे समविचारी पक्ष व संघटना सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय पक्षांची धोरणे स्पष्ट नसल्याने त्यांना उतरती कळा लागली़ काँग्रेसचे जे झाले, त्याच वाटेवर आज भाजपाही आहे़, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)