शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

विनाअनुदानित शाळांतील कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग

By admin | Updated: February 23, 2016 00:54 IST

विनाअनुदानित शाळांतील कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू करण्यासाठी विविध कायद्यांत बदल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सहा महिन्यांत ती पूर्ण केली जाईल, असे शपथपत्र

औरंगाबाद : विनाअनुदानित शाळांतील कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू करण्यासाठी विविध कायद्यांत बदल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सहा महिन्यांत ती पूर्ण केली जाईल, असे शपथपत्र मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सादर केले. विनाअनुदानित शाळांतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एकसमान वेतन आणि सहावा वेतन आयोग लागू करण्याची याचिकाकर्त्यांची मागणी मान्य केली आहे, असेही त्यांनी शपथपत्रात म्हटले आहे. सहावा वेतन आयोग लागू झाल्यास सुमारे ३ लाख कर्मचाऱ्यांना लाभ होईल, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.एकाच प्रकारचे काम करणाऱ्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना एकसमान वेतन मिळाले पाहिजे, अशी तरतूद शिक्षण हक्क कायद्यात आहे. शासनाने १२ नोव्हेंबर २००९ला अनुदानित शाळांतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू केला आहे. औरंगाबादमधील महाराष्ट्र पब्लिक स्कूल व स्वामी विवेकानंद अ‍ॅकॅडमीतील शिक्षकांनी अ‍ॅड. बी. एल. सगर किल्लारीकर यांच्यामार्फत याचिका केली आहे. (प्रतिनिधी)