शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
3
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
4
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
5
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
6
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
7
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
8
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
9
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
10
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
11
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
12
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
13
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
14
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
15
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
16
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
17
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
18
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
19
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?

गरिबांचे हाल कायम; राज्याचा पैसा गेला कुठे?

By admin | Updated: June 8, 2014 00:09 IST

वित्त मंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावरील चर्चेला खडसे यांनी आज सुरुवात केली.

गरिबांचे हाल कायम; राज्याचा पैसा गेला कुठे?-खडसे यांचा सवालमुंबई - आदिवासी, शेतकरी, मागासवर्गीयांची दुरावस्था तशीच कायम आहे मग राज्याचे उत्पन्न, कर्जाऊ घेतलेली अब्जावधीची रक्कम जिरली कुठे, असा सवाल विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी आज विधानसभेत केला. वित्त मंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावरील चर्चेला खडसे यांनी आज सुरुवात केली. राज्य कर्जावरील व्याजापोटी दर महिन्याला ३ हजार कोटी रुपये भरत आहे. अब्जावधी रुये खर्चून नेमके किती सिंचन झाले याची माहिती राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात दिली जात नाही. सिंचनात गैरव्यवहार झाल्याचे मान्य करणारे मुख्यमंत्री राजकीय गरज म्हणून राष्ट्रवादीच्या शेजारी बसतात, अशी टीका त्यांनी केली. राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटलांनी मोठमोठ्या घोषणा केल्या होत्या. सीसीटीव्ही बसवू, फोर्स वन निर्माण करु, सागरी सुविधा बळकट करु, पोलिस भरती करु, बुलेटप्रुफ जॅकेट घेऊ. एकाचाही उल्लेख या अर्थसंकल्पात दिसला नाही. आबांच्या घोषणांचे काय झाले? राज्यात दलित, महिला कुणीही सुरक्षित नाही, असे ते म्हणाले. राज्यावरील संकट दूर करण्यासाठी आकस्मिक निधी असतो पण सरकार तो स्मारके, मंत्र्यांच्या गाड्या अन् बंगल्यांवर खर्च करीत असल्याचेही ते म्हणाले. अर्थसंकल्पावरील चर्चेत सुभाष देसाई, गणपतराव देशमुख, मीनाक्षी पाटील, अनिल बोंडे, अबू आझमी, सुरेश हळवणकर, अमीन पटेल, प्रवीण दरेकर, रवींद्र वायकर आदी सदस्यांनी भाग घेतला.(विशेष प्रतिनिधी)फुटाणे खाण्याची वेळ येईलमहागाई कमी करण्याचा कुठलाही उल्लेख अर्थसंकल्पात नाही. नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकर्‍यांना मदत दिलेली नाही. आणि तंबाखू, चुरमुरे, फुटाणे यासारख्या वस्तूंवर करमुक्ती दिली. खा तंबाखू, लावा चूना. पण आता तुमच्यावरच फुटाणे खाण्याची वेळ हीच जनता आणेल. राज्य चार महिन्यांत भारनियमनमुक्त करण्याच्या १५ वर्षांपूर्वीच्या घोषणेचे काय झाले? दादा क्या हुआ तेरा वादा, असे बोल खडसे यांनी सुनावले.